सीईटी परीक्षांना २४ मार्चपासून सुरुवात; १७ मेपर्यंत टप्प्याटप्प्याने परीक्षा

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांना लवकरच सुरुवात होत आहे. विविध सात अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांच्या अंतिम तारखा जाहीर करण्यात आल्या असून येत्या २४ मार्चपासून परीक्षांचा प्रारंभ होणार आहे. उच्चशिक्षण विभागाच्या एलएलबी (तीन व पाच वर्षे), बी.एड. (जनरल व स्पेशल) व बी.एड. (ईएलसीटी), बी.पी.एड., एम.एड., […]

अधिक वाचा..

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात

बारावीच्या परीक्षेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा मुंबई: परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. त्यामुळे कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या […]

अधिक वाचा..

स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

महाराष्ट्रातील बदललेली जिल्हा व तालुका नावे औरंगाबाद जिल्हा → छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद जिल्हा → धाराशिव अहमदनगर जिल्हा → अहिल्यानगर वेहळे तालुका → राजगड अंदमान–निकोबार बेटांची नवीन नावे पोर्ट ब्लेअर → श्री विजय पुरम रोज आयलंड → सुभाषचंद्र बोस द्वीप नील आयलंड → शहीद द्वीप हेवलॉक आयलंड → स्वराज द्वीप राष्ट्रपती भवनातील बदललेली नावे दरबार हॉल […]

अधिक वाचा..

मुंबई, हिंदू सण ‘रक्षाबंधन’ दिवशी परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावना पायदळी तुडवण्यासारखे; अ‍ॅड. अमोल मातेले

मुंबई: भारतीय परंपरेतील बंधुत्वाचे प्रतीक आणि पवित्र हिंदू सण – रक्षाबंधन यावर्षी ९ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा केला जात आहे. त्याच दिवशी “ज्युनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट” ही महत्त्वाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे. रक्षाबंधन हा सण बहिणी आणि भावामधील अतूट प्रेम, विश्वास व सुरक्षा यांचे प्रतीक आहे. वर्षभर बहिण […]

अधिक वाचा..

कुणाल कुरंदळेचे अभियांत्रिकी सह वैद्यकीय प्रवेश परीक्षेत दुहेरी यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अण्णापुर या ग्रामीण भागातील विद्यार्थी कुणाल ज्ञानदेव कुरंदळे यांनी यावर्षीच्या NTA ने घेतलेल्या नीट (वैद्यकीय अभ्यास क्रम प्रवेश) परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. त्याने या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात720 पैकी 593 गुण मिळवूनAIR 1914 अशी उच्च दर्जाची रँकही प्राप्त केली आहे. त्या आधारे त्याला राष्ट्रीय स्तरावरीलभारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात […]

अधिक वाचा..

सीमा भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी शासन प्रशिक्षण केंद्र उभारणार का

मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व उच्च शिक्षण परीक्षांची तयारी करण्यासाठी शासन सीमा भागात प्रशिक्षण केंद्र निर्माण करणार का? असा सवाल भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सभागृहात उपस्थित केला. सभागृहात सदस्य निरंजन डावखरे यांनी सीमा भागाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी या चर्चेत सहभाग घेत आ. दरेकर म्हणाले कि, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्याना […]

अधिक वाचा..

बारावी आणि दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे आवाहन

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी […]

अधिक वाचा..

दहावी-बारावीची परीक्षा आता वर्षातून दोनदा – शासनाचा निर्णय लवकरच

मुंबई: महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित शिक्षणव्यवस्थेत मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक, सर्जनशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार आहे. महत्त्वाचे बदल: शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासून होणार २०२६-२७ पासून शाळेचे शैक्षणिक वर्ष जूनऐवजी १ एप्रिलला सुरू होणार आहे. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल. परीक्षेच्या […]

अधिक वाचा..

दहावी व बारावी परीक्षेच्या कोणत्या विषयाचा पेपर कधी? जणून घ्या वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण कमी व्हावा, यासाठी पेपरमध्ये 1 ते 3 दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे. बारावी परीक्षा वेळापत्रक (11 फेब्रुवारी पासून सुरू) 11 फेब्रुवारी:- इंग्रजी 12 फेब्रुवारी:-हिंदी 13 फेब्रुवारी:- मराठी 17 फेब्रुवारी:- भौतिकशास्त्र (Physics) 20 फेब्रुवारी:- रसायनशास्त्र (Chemistry) […]

अधिक वाचा..

आजपासून दहावीची परीक्षा सुरु; विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना हि काळजी घ्यावी…

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे 2022-2023 शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या परीक्षेची सुरुवात उद्यापासून होणार आहे. अशातच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात जाणून घ्या… ◆ दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक आहे. ◆ विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र आणि MSBSHE […]

अधिक वाचा..