राज-उद्धव ठाकरे भेटीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान, म्हणाले…

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे 13 वर्षांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेटण्यासाठी गेले. दुसरीकडे, मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात पत्रयुद्ध पाहायला मिळाले. तिसरी मोठी घटना म्हणजे पुण्यातील रेव्ह पार्टीवरील कारवाई. या कारवाईत एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली. या तिन्ही घटनांवर […]

अधिक वाचा..

फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा नाहीतर तुमच…

मुंबई: लातूरमध्ये ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना मारहाण झाल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले. यावर आता ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली. हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना आवर […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! आदित्य ठाकरे-फडणवीस एकाच हॉटेलमध्ये एकत्र, नेमकं सत्य काय?

मुंबई: राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकारणात नवे समीकरण तर उदयास येणार नाही ना? असा प्रश्न […]

अधिक वाचा..

विधानभवन लॉबीतील मारामारीला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार; प्रायश्चित म्हणून राजानीमा द्या

भाजपाने जे पेरले तेच उगवले; विरोधकांच्या अंगावर सोडण्यासाठी भाजपने गुंड; मवाली पोसले मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सुरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; आता महाराष्ट्रातील ‘या’ शहराचे नाव बदलणार

मुंबई: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव चेंज होणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे अशा आशयाच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली होती. दरम्यान आज पावसाळी अधिवेशनात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील आणखी एका मोठ्या […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारचे जनतेला मोठे गिफ्ट, 100 युनिटच्या आतील ग्राहकांना काय दिलासा

मुंबई: एकीकडे महावितरणने वीज दर बिलात वाढ केल्याची ओरड होत असतानाच राज्य सरकारने पावसाळी अधिवेशात मोठी घोषणा केली. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. वीज दर कपातीचा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. महायुती सरकारने जनतेला मोठे गिफ्ट दिले. 100 युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होईल. पुढील कित्येक वर्षे आता वीज दरात […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात होमिओपॅथी डॉक्टरांसंदर्भात फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: महाराष्ट्र सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला होता. होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक औषधे लिहून देण्याची परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता सरकारने हा निर्णय माघार घेतली आहे. सरकारने 7 सदस्यांची समिती स्थापन केली असून ही समिती दोन महिन्यांत या प्रकरणावर निर्णय घेईल.विशेष गोष्ट म्हणजे, या प्रकरणात होमिओपॅथी डॉक्टर किंवा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) […]

अधिक वाचा..

मोदी व फडणवीस अधर्मी, जनतेला दिलेली आश्वासनं विरसले, नरेंद्र मोदी योगी नाही तर सत्ताभोगी

अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित मुंबई: नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून पंतप्रधानपदावर आहेत पण ११ वर्षात त्यांनी जनतेल्या दिलेल्या आश्वासनातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीची जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या […]

अधिक वाचा..

वीज बिल कमी करण्याचे आश्वासन देऊन फडणवीसांनी जनतेला केले एप्रिल फुल 

आर्थिक नियोजन नसताना भाजपा युतीच्या नेत्यांकडून आश्वासनांची खैरात पण सत्तेत येताच घुमजाव मुंबई: भाजपा युतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्वतः घेतलेल्या निर्णयही अंमलात आणू शकत नाहीत. १ एप्रिल पासून वीजबील १० टक्के कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ मार्च रोजी केली पण १ एप्रिलला महावितरणमार्फत वीज […]

अधिक वाचा..

प्रशांत कोरटकरसोबत फडणविसांच्या कार्यालयातील प्रतिक पडवेकर होता का, मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा

मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकला तेलंगणातील मंचरेला येथून अटक करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे परंतु अटक केली त्यावेळी कोरटकर सोबत मुख्यमंत्री कार्यालतील कर्मचारी प्रतिक पडवेकर होता, त्यांना सोबत घेऊनच कोल्हापूर पोलीस आले, हे खरे आहे का? याचा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी […]

अधिक वाचा..