मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर ३३ तासांची कोंडी; ‘विकास’ की व्यवस्थेचे अपयश?

पुणे: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी संध्याकाळपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून हजारो प्रवासी तब्बल ३३ तासांहून अधिक काळ महामार्गावर अडकून पडले. अडकलेल्या ट्रक एकाच वेळी सोडण्यात आल्याने घाट परिसरात मोठा गोंधळ उडाला.खालापूर टोल नाका ते अमिटी युनिव्हर्सिटी, अटल सेतू परिसर पूर्णतः जाम झाला होता. तीनही लेनमधून मोठ्या प्रमाणात ट्रक सुरू असल्याने वाहने अक्षरशः रांगत […]

अधिक वाचा..

किडनी खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात या गोष्टी

किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. पण आपल्याचा काही चुकीच्या सवयींमुळे किडनीचं काम मंदावतं. ज्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो, अशात आपल्या आहारावर तुम्ही लक्ष देण्याची फार गरज असते. जर तुमच्याच चुकांमुळे दोन्ही किडनी खराब झाल्यावर जीवही जाऊ शकतो. त्यामुळे काही पदार्थ आहारातून लगेच दूर केले पाहिजे, असे काही पदार्थ असतात जे किडन्यांना लवकर […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी; अंबादास दानवे 

मुंबई: फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास, बेरोजगारांना रोजगार देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. २६० अनव्ये प्रस्तावावर भाषण करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांप्रती हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या पाहता सरकारच डोक ठिकाणावर येण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले. मोठया […]

अधिक वाचा..

यश अपयशाचा विचार न करता प्रयत्न करा; हेमंत शेडगे

केंदूरला रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला यश व अपयशाला सामोरे जावे लागते. मात्र विद्यार्थ्यांनी यश अपयशाचा विचार न करता अविरत प्रयत्न करावे त्यामुळे यश नक्कीच मिळते, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार […]

अधिक वाचा..