संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही; एकनाथ शिंदेंचा ठाम निर्धार

अहिल्यानगर : महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी आहे. संत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने राज्य सरकार काम करत असून, संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी, पंचक्रोशी येथे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त […]

अधिक वाचा..