आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय…!

मुंबई (शितल करदेकर): आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती असल्याने पुरुषी वर्चस्व आहे आणि त्यामुळे महिलांना कितीही समान अधिकार मागितले तरी समाजाकडून किंवा आपल्या बहुसंख्य घरातून ते हक्क  देण्याची प्रवृत्ती दिसत नाही. आपण कितीही म्हटलं की महिलांना समान अधिकार दिले पाहिजे तरीही समान अधिकार देण्यासाठी वेळोवेळी कायदे करावे लागले मात्र हे कायदे केल्यानंतरही कायदे तोडण्याची आणि महिलांचे दमन […]

अधिक वाचा..