शिरुर; पाण्याच्या प्रश्नावर निवडणुक पण पाण्याची जबाबदारी कोण घेणार…? शेतकऱ्यांचा राजकीय नेत्यांना थेट इशारा…?

पाबळ (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची आणि शास्ताबाद या गावांचा ज्वलंत पाणीप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन ‘पाण्याच्या प्रश्नावर मतं घ्यायची, पण पाणी द्यायची जबाबदारी कुणाची…? असा थेट आणि आक्रमक सवाल शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना केला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाबळसह बारा गावांचा पाणीप्रश्न गाजवला जातो. मात्र निवडणुक संपताच […]

अधिक वाचा..

ज्यांच्या विरोधात वीस वर्षे संघर्ष केला, त्यांच्याकडुनच उमेदवारी घेतल्याने आढळराव यांच्यावर मतदार नाराज…?

शिरुर (तेजस फडके) गेली वीस वर्षे सतत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडणुक लढवली. शरद पवारांसह, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहीते पाटील यांच्यासह अनेक नेत्यांवर टिका केली. तसेच अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जरी माझ्या विरोधात उभे राहिले. तरी माझा पराभव होऊ शकत नाही अशा वलग्ना करणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटलांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाईलाजाने राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

…तर सन्मान लढून मिळवावा लागेल; शीतल करदेकर

सुनो द्राैपदी ! शस्त्र उठालो,अब गोविंद ना आएगे, छोड़ो मेहंदी खड्ग संभालो,खुद ही अपना चीर बचा लो, द्यूत बिछाए बैठे शकुनि,…मस्तक सब बिक जाएंगे, सुनो द्राैपदी! शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे, कब तक आस लगाओगी तुम, बिक़े हुए अखबारों से, कैसी रक्षा मांग रही हो, दुःशासन दरबारों से, स्वयं जो लज्जाहीन पड़े हैंवे क्या […]

अधिक वाचा..