दररोज एक लहान आल्याचा तुकडा खाल्ल्याचे फायदे

पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू दुखणे, किंवा मणक्याजवळील सूज कमी होऊ शकते हृदयासाठी फायदेशीर कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो, रक्ताभिसरण सुधारतो तणाव व चक्कर कमी आलं मेंदूतील रक्तपुरवठा सुधारतं, चक्कर येणं कमी होऊ शकतं सर्दी, खोकला कमी  श्वसनमार्ग स्वच्छ ठेवतो, कफ विरघळवतो दैनंदिन उर्जावान वाटतं शरीराची प्रतिकारशक्ती […]

अधिक वाचा..

आल्याचा औषधी वापर

1) अंगावर सूज येते चमचाभर आलेरस घ्या. डायरेक्ट २) कफाचा त्रास होतोय चमचाभर मधात आलेरस चमचाभर घ्या. ३) घशात खवखवणे त्रास सूज चमचाभर आलेरसात हळद घालून घ्या. ४) खोकला होतोय चमचाभर आलेरस घ्या मध हळद चिमूटभर दालचिनी, लवंग, मीरी पावडरीत जेष्ठमध पावडर सह. ५) दमा होतोय आलेरस घ्या दोन चमचे मधात. 6) पोटसाफ होत नाही […]

अधिक वाचा..

थंडीत भरपूर आल खाणही महागात पडू शकत कस ते जाणून घ्या…

आल्याच्या वापर भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये केला जातो. याने पदार्थांचा टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आल्याने पचन तंत्र मजबूत राहतं, सूज कमी होते आणि इम्यून सिस्टीमही मजबूत राहतं. मात्र, ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीची अति नुकसानकारक असते, तेच आल्याबाबतही लागू पडतं. आल्याचा जास्त वापर केल्यानं शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. आल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. […]

अधिक वाचा..

आल्याचा वापर करून शरीरातील यूरिक अ‍ॅसिड करू शकता कमी, जाणून घ्या….

यूरिक अ‍ॅसिड कमी करतं आलं आल्याच्या चहापासून ते वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश केला जातो. याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच सोबच यात अनेक औषधी गुणही असतात. यातील अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-ऑक्सि़डेंट ने शरीरातील सूज कमी होते. तसेच आल्याने पचनक्रियाही चांगली होते. शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघण्यास मदत मिळते. आलं कसं करतं काम? आल्यामध्ये जिंजरोल्स नावाचं एक शक्तीशाली […]

अधिक वाचा..

आलेपाक सर्दी खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी उपाय

आलं: पाचक, सारक, अग्निदीपक, वेदनाशामक, कामोत्तेजक आणि रुचीप्रद आहे. वायू आणि कफाचा नाश करणारे आहे. आयुर्वेदानुसार शरीरात अनेक मार्ग आहेत ज्यांना स्त्रोतज म्हणतात. आल्यामुळे स्त्रोतजरोध दूर होतात. आल्यामध्ये अनेक पोषक तत्वे असून ते आरोग्यवर्धक आहे आल्यामध्ये विटामिन बी-१२,कॅरोटीन,थायमिन,रीबोफ्लेवीन आणि क जीवनसत्व आहे. आले तिखट,उग्र चवीचे तसेच उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्मानी युक्त आहे. आल्याचा चहा पिणे […]

अधिक वाचा..

सुंठ म्हणजे नक्की काय व त्याचा वापर कशासाठी करतात

1) हे कंद जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला आलं, अदरक असे म्हणतात. तोच कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलत: एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे. आलं हे कटु, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा. २) आलं हे अग्निदीपक आहे. भूक […]

अधिक वाचा..