साखरेच्या दरवाढीला ब्रेक कधी? तीन दिवसांत क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ

मुंबई : ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने साखरेच्या दरवाढीचा वेग कायम आहे. गेल्या तीन दिवसांत घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी एस-३० ग्रेड साखरेचा दर क्विंटलला ५,७०० रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. किरकोळ बाजारात साखरेचा दर ५९ ते ६० रुपये किलोपर्यंत गेला […]

अधिक वाचा..

सततच्या हवामान बदलामुळे तसेच कमी बाजारभावामुळे कांदा उत्पादक हवालदिल

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात ऊसा बरोबरच कांदा पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. कारण ऊसाचे वर्षातून एकदाच पैसे येतात आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी शेतकऱ्यांना सतत पैसे लागत असल्याने अल्पभुधारक शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे कल वाढत आहे. तसेच कांद्याचे कमी कालावधीत बाजारभाव चांगला मिळाला तर कधी कधी चांगले पैसे होतात. त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असुन […]

अधिक वाचा..