ऑयली त्वचासाठी उपाय कसा करावा 

1) बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो. 2) मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. 3) हळद, […]

अधिक वाचा..

काही आरोग्य टिप्स

१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे सर्दी, खोकला, ताप येत नाही २) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही. ३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही. ४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही. ५) स्मरण शक्ती […]

अधिक वाचा..

रोज ओल खोबर का खाव…

अनेकांना ओल खोबर नुसतं खायला आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, रोज ओलं खोबर खाल्ल्याने शरीरास आरोग्यदायी असे फायदे होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापासून पचनशक्ती सुधारण्यापर्यंत अनेक गुणकारी फायदे शरीरास होतात. नारळाचं दूध अत्यंत फायदेशीर आहे. सामान्यत: नारळाची ही गुणकारी आणि लाभदायक बाजू फारच कमी लोकांना माहित आहे. चला तर मग जाणून घेऊया या बहुगुणी […]

अधिक वाचा..

वाढलेले पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय

१) दही:- रोजच्या आहारात वापरल्या जाण्याऱ्या दह्यामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणावर आढळून येते यामध्ये असणारे कॅल्शिअम फॅट्स वाढवणारे हार्मोन्स संतुलित ठेवते त्यामुळे सुटलेल्या पोटावर नियंत्रण आणण्यासाठी ‘दही’ हा उत्तम उपाय आहे. २) टॉमेटो:- टॉमेटोचे सूप किंवा सॅलेड सुटलेले पोट नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. टॉमेटोमध्ये फॅट्स कमी करणारे घटक मोठ्या प्रमाणावर असतात. ३) बडीशेप:- जेवणानंतर रोज […]

अधिक वाचा..

हळद एक गुणकारी औषध…

हळदीमुळे अन्नाला रूची तर येतेच, पण हळद हि आमदोष पचवण्याकरता मदत करते, जुलाब, याकरता हळद गुणकारी आहे. जंतावर ते एक प्रभावी औषध आहे. रोज सकाळी १/२ चमचा हळद व १/२ चमचा वावडिंग हे मिश्रण मधासोबत घेतले तर आणि शेवटि एंरडेल तेलाचा एनिमा घेतला तर संपूर्ण जंत निघून जातात. अति रक्तस्राव होतो जेव्हा जखमेतून हळद दाबून […]

अधिक वाचा..

काही आजारांवर घरगुती उपाय

डोकेदुखी:- डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते. अर्धशिशी (मायग्रेन):- रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो. पूर्ण डोके दुखणे:- निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून […]

अधिक वाचा..

पापड खा, पण जरा जपून…

पापड हा भारतीय जेवणातील महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येक राज्यात पापड बनविण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या आहेत. राजस्थानमध्ये बेसनाचे, पंजाबमध्ये उडदाच्या डाळीचे पापड बनविले जातात. पापड भाजून त्यावर टोमॅटो, कांदा किंवा तिखट टाकून मसाला पापड आवडीने खाल्ला जातो. मात्र तो पचायला तीन ते पाच दिवस लागतात हे अनेकांना माहित नाही. पापड वजनाला हलके असतात, मात्र पचायला तेव्हढेच […]

अधिक वाचा..

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

१) उत्तम औषध रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते (जेवणानंतरच खावी. तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते. २) पोटात गॅस होऊ देत नाही व चिकटपणा/आमांश दूर करते. ३) अपचनाच्या सर्व तक्रारींत बडिशेप, काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, पोटदुखी, पोट फुगणे, […]

अधिक वाचा..

जेवणात भाकरीच का खावी?

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी […]

अधिक वाचा..

सोयाबीनचे आयुर्वेदिक फायदे जाणून घ्या…

रक्ताभिसरण सुधारते… सोयाबीन खाण्याचे फायदे असे आहेत की, सोयाबीनमध्ये लोह आणि कॉपर हे दोन घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशा लाल रक्त पेशी निर्माण होतात. तज्ञ्जांच्या मते लाल रक्त पेशींची निर्मिती योग्य प्रमाणात झाल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यासाठीच रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आहारात पुरेसे सोयाबीन प्रत्येकाने खायला हवे. गरोदरपणात उपयुक्त… […]

अधिक वाचा..