टाकळी हाजी आरोग्य केंद्र प्रकरण; तिसऱ्यांदा दाखल झाली चौकशी समिती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासी गैरहजेरीमुळे अनेक रुग्णांना नाहक त्रास झाल्याने परिसरातील ९ गावच्या ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी समिती तिसऱ्यांदा टाकळी हाजी येथे दाखल झाली असून ग्रामस्थांनी या वेळी ठोस पुरावे व साक्षीदारांसमोर मांडणी केली. गेल्या काही महिन्यांपासून या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे महिला आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर (अरुणकुमार मोटे): “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानांतर्गत सविंदणे गावात महिलांसाठी व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.या उपक्रमात महिलांची व किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी तसेच उंची व वजन मोजणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसह महिलांना व तरुणींना […]

अधिक वाचा..

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शाळेच्या कामांना तातडीने प्राधान्य द्यावे

मुंबई: नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शाळा ह्या कामांना ताताडीने प्राधान्य द्या. याभागातील दप्तर हस्तांतरणाची कार्यवाही त्वरीत पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या १४ गावांच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. […]

अधिक वाचा..

दह्याचे आरोग्यासाठी फायदे

1) दुधापासून दही बनण्याच्या जैवरासायनिक प्रक्रियेमध्ये दुधातील कोणत्याच घटकांचा नाश होत नाही. त्यातील अनेक महत्त्वाचे घटकांचे पोषणमूल्य वाढते. 2) दुधातील नत्रज पदार्थ हे वाढलेल्या आम्लतेमुळे सहज विघटित होण्याच्या अवस्थेत येत असल्याने त्यांचे जठरात लवकर शोषण होऊ शकते. 3) दुधातील कॅल्शिअम व फॉस्फरस हे सामान्यतः प्रथिनांसोबत जोडलेले असतात, ते दही बनताना वाढलेल्या आम्लतेमुळे द्रव स्वरूपात रूपांतरित […]

अधिक वाचा..

अखेर टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी कमिटी दाखल, चौकशी कमिटी निपक्षपणे कारवाई करणार का?

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी निवासी राहत नसल्यामुळे उपचाराअभावी अपघातातील, गरोदर स्त्रीया, नवजात बालके यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या बेट भागातील तब्बल नऊ गावांच्या ग्रामपंचायतींनी वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात […]

अधिक वाचा..

मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी

मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतात. यामध्ये भिजवलेली खसखस आणि अक्रोड रोजच्या आहारात समाविष्ट करणं उपयुक्त आहे. खसखस ही मेंदूला थंडावा देणारी असून तिच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि हेल्दी फॅट्स असतात. सकाळी भिजवून घेतलेली खसखस मेंदू शांत ठेवते आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते. अक्रोडला ब्रेन फूड म्हटलं जातं, कारण […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात त्या ग्रामीण रुग्णालयातील औषधाचा साठा संपला, रुग्णांचे आरोग्य धोक्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले मलठण (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क औषधाचा साठा संपल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. रुग्णालयातील औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील बेफिकीरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या रूग्णालयाची स्थिती इतकी बिकट झाली आहे की, प्रभारी […]

अधिक वाचा..

जायफळ आरोग्यासाठी उपयुक्त 

जायफळाचा वापर हा विविध मिठाईत केला जातो. मिठाईचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असतेच, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते. इन्सोमनिया अर्थात निद्रानाशासाठी इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते. निद्रनाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या. दिवसभर […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी आरोग्य केंद्रातील मुजोर डॉक्टरवर कारवाईचा प्रश्न अनुत्तरितच

बेट परीसरातील नागरिकांचा संताप शिगेला शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्र हे आजारपणाच्या, अपघाताच्या काळात लोकांना दिलासा देण्याऐवजी मृत्यूचे केंद्र ठरत चालले आहे. कारण या आरोग्य केंद्रावर नियुक्त असलेली वैद्यकीय अधिकारी फक्त नावालाच हजेरी लावून लगेच शिरूरला रवाना होते. दिवसभर रुग्णालय कर्मचार्यांच्या जीवावर रामभरोसे सुरू असते. कर्तव्यात कसूर, शिस्तभंग व कामचुकारपणा […]

अधिक वाचा..

नारळपाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर 

आपलं शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे, आणि ते सुरळीत चालावं यासाठी नैसर्गिक उपायांवर भर देणं हे काळाची गरज आहे. विशेषतः मूत्रमार्ग व मूत्राशयाच्या आरोग्यासाठी नारळपाणी अत्यंत उपयुक्त ठरतं. दर आठवड्याला फक्त एकदा नारळपाणी पिण्याची सवय लावली, तर पुढे कधीही मूत्राशयात खडे होण्याची शक्यता फारच कमी होते. नारळपाण्यातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील टॉक्सिन्स सहज बाहेर […]

अधिक वाचा..