केवळ उष्णता किंवा कमी पाणी नाही तोंडात फोड येण्याची कारण

तोंडात अल्सर होणं म्हणजेच फोड एक कॉमन समस्या असली तरी खूप त्रासदायक असते. तोंडात फोड आला तर काही खायला आणि प्यायला इतकंच काय तर बोलायला सुद्धा अडचण होते. सामान्यपणे असं म्हटलं जातं की, पाणी कमी प्यायल्यामुळे किंवा उष्णतेमुळे तोंडात फोड होतो. पण मुळात याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ज्यांकडे दुर्लक्ष करणं समस्या वाढवणारं ठरू शकतं. […]

अधिक वाचा..

उष्णता कमी करण्यासाठी हे पदार्थ खा

१) पाणी पिण्यासाठी फ्रीज मधी गार पाणी न पिता माठाचा उपयोग करावा. २) माठात वाळा , मोगर्याची फुले ,गुलाब पाकळ्या घालून ठेवावे. त्याने पाणी ही सुगंधित होते. थंडावा ही मिळतो. आणि उन्हाळ्यात भरपूर पाणी पिले पाहिजे.असे हे पाणी पिले ही जाते. ३) १ लिटर पाण्यात १ चमचा सब्जा ४_५ तास आधी घालून ठेवा म्हणजे सब्जा […]

अधिक वाचा..

उष्णता वाढतेय काळजी घ्या 

शरीरातील पाणी वाढवा – उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात महिला पडतात जास्त आजारी या ६ गोष्टी उन्हाळ्यात कराच उन्हाचा त्रास कमी…

1) सगळ्यात सामान्य पण महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे पाणी पित राहणे. उन्हाळ्यामध्ये शरीराला प्रचंड पाण्याची गरज असते. शरीर डिहायड्रेट होत राहते. त्याला सतत पाणी लागते. 2) भरपूर फळे खा. फळांमुळे शरीराला थंडावा मिळतो. पोटाला आधार मिळतो. शरीरही हायड्रेटेड राहते. 3) डोक्यावर पातळ कॉटनची ओढणी घ्या. उन्हाने डोके गरम होते. त्यामुळे चक्कर येते. डोकं गरम होऊ […]

अधिक वाचा..

उष्णतेमुळे सतत तोंड येतय मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय…

उन्हाळा सुरु होताच तोंड येण्याची अर्थात अल्सरची समस्या वाढू लागते. यावेळी काही खाल्लं किंवा अगदी पाणी पितानाही किंवा बोलतानाही वेदना होतात. यामागे पोटात वाढती उष्णता, मसालेदार आणि आम्लयुक्त अन्नाचे सेवन, निर्जलीकरण, जीवनसत्व बी आणि सी यासारख्या पोषक तत्वांची कमतरता ही कारणे आहेत. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण जेवण कमी करतात किंवा जेवतच नाहीत, पण यानेही ही […]

अधिक वाचा..

शरीरात जास्त उष्णता झाली असेल तर…

शरीरावर चांदीचे दागिने वापरायचे. हातामध्ये तांब्याचे कडे वापरावे. दररोज रात्री काळी मनुके कोमट पाण्यात भिजत घालायचे सकाळी ते पाणी आणि मनुके खायचे. दररोज दुपारच्या जेवणामध्ये ताक पोटात जायला हवे. रात्रीच्या जेवणा मध्ये नाही. जिऱ्याचे पाणी दिवसभर थोडं थोडं प्यावे. सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून अनुशापोटी घ्यावे. दोन्ही वेळचे जेवण लवकरच घ्यावीत… […]

अधिक वाचा..

उष्माघातामुळे स्त्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही स्त्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या […]

अधिक वाचा..

उष्णता वाढतेय काळजी घ्या…

शरीरातील पाणी वाढवा:- उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सु होतील. उपाय १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार […]

अधिक वाचा..