उष्णतेमुळे सतत तोंड येतय मग ‘हे’ तीन आयुर्वेदिक उपाय…

उन्हाळा सुरु होताच तोंड येण्याची अर्थात अल्सरची समस्या वाढू लागते. यावेळी काही खाल्लं किंवा अगदी पाणी पितानाही किंवा बोलतानाही वेदना होतात. यामागे पोटात वाढती उष्णता, मसालेदार आणि आम्लयुक्त अन्नाचे सेवन, निर्जलीकरण, जीवनसत्व बी आणि सी यासारख्या पोषक तत्वांची कमतरता ही कारणे आहेत. हा त्रास टाळण्यासाठी अनेकजण जेवण कमी करतात किंवा जेवतच नाहीत, पण यानेही ही […]

अधिक वाचा..

शरीरात जास्त उष्णता झाली असेल तर…

शरीरावर चांदीचे दागिने वापरायचे. हातामध्ये तांब्याचे कडे वापरावे. दररोज रात्री काळी मनुके कोमट पाण्यात भिजत घालायचे सकाळी ते पाणी आणि मनुके खायचे. दररोज दुपारच्या जेवणामध्ये ताक पोटात जायला हवे. रात्रीच्या जेवणा मध्ये नाही. जिऱ्याचे पाणी दिवसभर थोडं थोडं प्यावे. सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून अनुशापोटी घ्यावे. दोन्ही वेळचे जेवण लवकरच घ्यावीत… […]

अधिक वाचा..

उष्माघातामुळे स्त्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही स्त्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या […]

अधिक वाचा..

उष्णता वाढतेय काळजी घ्या…

शरीरातील पाणी वाढवा:- उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सु होतील. उपाय १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार […]

अधिक वाचा..