चिमुकल्यांच्या आक्रोशात दडलेली व्यवस्था; रांजणगावातील तिहेरी हत्याकांडाचा आरसा
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात उघडकीस आलेल्या तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे. एका निष्पाप महिलेबरोबर तिच्या दोन लहान चिमुकल्यांना निर्घृणपणे ठार मारून पेटवून टाकण्यात आले. मृतदेहांची ओळख पटू नये म्हणून त्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा अमानुष प्रयत्न… या घटनांनी माणुसकीची सगळी सीमा ओलांडली आहे. या घटनेला केवळ “गुन्हा” […]
अधिक वाचा..