तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी किती तासांनी पिणं योग्य

सध्या बदलत्या काळानुसार प्रत्येकजण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतो. आरोग्याची काळजी घेताना आपण स्वतःला अनेक चांगल्या सवयी लावून घेतो, या सवयींपैकीच एक सवय म्हणजे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे. भारतीय संस्कृतीत तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पिणे ही एक पारंपरिक आणि आरोग्यदायी सवय मानली जाते. आयुर्वेदानुसार, तांबे हा धातू शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो तसेच तांब्याच्या […]

अधिक वाचा..

खुर्चीत तासंतास बसून काम करता, पाठ – मान दुखते, ५ मिनिटात ४ व्यायाम करा, स्नायू होतील मोकळे

ऑफिसमध्ये असताना आपण किमान ८ ते ९ तास खुर्चीतच बसून असतो. खुर्चीत बसून कामाला सुरुवात केल्यावर आपण जागचे फारसे हलत नाही. तासंतास आपण त्याच खुर्चीत बसून घालवतो. ब्रेक न घेता सतत असेच खुर्चीत बसून राहिल्याने आपली पाठ, कंबर, पाय आखडून जातात. यामुळे तर अनेक जणांच्या शरीराची ठेवण किंवा बसण्याची, उभे राहण्याची ठेवणही बदलली आहे. बैठ्या […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातचे बाहुले, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला

संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मतदान वाढले कसे? निवडणूक आयोग उत्तर का देत नाही मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा […]

अधिक वाचा..

रोज एक्सरसाईज करणं गरजेचं आहे का, आठवड्यातून किती तास पुरेसे ठरतील

लोक आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रोज एक्सरसाईज करण्याकडे भर देतात. इतकंच नाही तर अनेकांना असं वाटतं की, हेल्दी राहण्यासाठी रोज एक्सरसाईज केली पाहिजे किंवा जिममध्ये जायला हव. तसं पहायला गेलं तर एक्सरसाईज करण्यामागचा उद्देश शरीर अ‍ॅक्टिव ठेवणं आहे. यासाठी सतत जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही इतरही काही गोष्टी […]

अधिक वाचा..

वात – पित्त – कफ या प्रकृतीनुसार कुणाला किती तास झोप आवश्यक

आपल्या डेली रुटीनमध्ये ‘झोप’ ही देखील तितकीच महत्वाची असते. फिट राहण्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक असते. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते. त्यामुळे शरीर पुढच्या दिवसासाठी तयार होते. झोप शरीरासोबत मन, बुद्धी आणि इंद्रियांनाही ताजेतवाने करते. यामुळेच शरीर पुन्हा नव्याने तयार होते. आपली रात्रीची झोप ठीक झाली नाही तर पुढचा संपूर्ण दिवस आळस अंगात राहतो. […]

अधिक वाचा..

शाळांना यंदा ४१ दिवसांची उन्हाळा सुटी! उन्हामुळे आजपासून शाळांची वेळ बदलणार…

औरंगाबाद: उन्हाचा तडाखा वाढत असल्याने बुधवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात (साडेसात ते साडेअकरा) भरणार आहेत. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वार्षिक परीक्षा होईल आणि २ मेपासून उन्हाळा सुटी लागणार आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वर्षातील ३६५ दिवसांपैकी ७६ दिवस पगारी सुट्ट्या (रविवार वगळून) असतात. त्यात उन्हाळा व दिवाळी सुट्ट्यांचाही समावेश असतो. आता विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात गोळीबार करणारा अठ्ठेचाळीस तासात जेरबंद

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची काही तासांत धडाकेबाज कामगिरी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात उभ्या असलेल्या युवकांवर पिस्तुल मधून गोळीबार करुन फरार झालेल्या अज्ञात युवकाला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने चक्क अठ्ठेचाळीस तासात पिस्तुलसह जेरबंद केले असून ज्ञानेश्वर नामदेव कोकरे असे पोलिसांच्या पथकाने जेरबंद केलेल्या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक […]

अधिक वाचा..