राज्य शासनाचा मोठा निर्णय! ग्रामपंचायत घरपट्टी, नळपट्टी करामध्ये 50% सूट

औरंगाबाद: महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०२५–२६ साठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीत मोठा दिलासा या अभियानाअंतर्गत घरपट्टी पाणीपट्टी यावर मिळणारी ५० टक्के सवलत पुढेही कायम राहणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. […]

अधिक वाचा..