उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेंनी सोमवारी दिल्लीत बोलावली खासदारांची महत्वपूर्ण बैठक

रविवारी रात्रीच शिवसेना खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम डॉ. सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उभे आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिल्लीत बोलावली आहे. तसेच […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवासाठी शाळांना किती दिवसांची सुट्टी, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती

पुणे: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या उत्सवासाठी शाळांना किती दिवस सुट्टी मिळणार याबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असून, ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. या ११ दिवसांच्या उत्सवादरम्यान शाळांना मिळणाऱ्या सुट्ट्यांबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे मुंबई आणि कोकणातील शाळांना किती सुट्ट्या मुंबई आणि कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या […]

अधिक वाचा..

मोदींचं पुन्हा धक्कातंत्र, आज होणार मोठी घोषणा? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

मुंबई: पुढच्या महिन्यात 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी आता एनडीएच्या गोटात आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर संसद भवनात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) नेत्यांची नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत एनडीएच्या (NDA) गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर […]

अधिक वाचा..

CBSE चा महत्त्वाचा निर्णय, काय आहे ‘ओपन बुक’ पद्धत

मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नववीच्या परीक्षा Open Book पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या निर्णयानुसार, परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं, नोट्स आणि संदर्भ ग्रंथ सोबत ठेवण्याची आणि त्यांचा वापर करण्याची परवानगी असेल. या बदलामागे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. यापुढे केवळ पाठांतरावर भर […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय! आता ‘अशाप्रकारे’ होणार शेतीची हद्द निश्चिती

मुंबई: राज्य सरकारच्या विविध विभाग अंतर्गत अनेक महत्त्वाचे असे निर्णय सरकारच्या माध्यमातून सध्या घेण्यात येत आहेत. यामध्ये जर आपण बघितले तर राज्यातील महसूल विभाग वेगवेगळे समाज हितोपयोगी निर्णय घेण्यामध्ये सध्या आघाडीवर दिसत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना सेवा सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्यातील शिव पाणंद रस्त्यांचा निर्णय हा […]

अधिक वाचा..

आपले डोळे किती महत्त्वाचे आहेत 

ज्यांच्या डोळ्याचा चष्म्याचा नंबर हा 0.5, 1 व 1.5 असा आहे त्यांनी तो कमी व्हावा अथवा तेवढाच राहावा, वाढू नये यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात. मित्रानो दृष्टी असेल तर सृष्टि दिसेल आपन आज आपल्याला कुठल्याही प्रकारचा चष्मा लागू नए किंव्हा लागलेला चष्म्याचा नंबर कमी व्हावा,काचबिंदू, मोतीबिंदू होऊ नये यसाठी प्राचीन इलाज बघनार आहोत. 1) दूध: डोळ्यांची […]

अधिक वाचा..

भाजप आमदार पडळकरांबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली मोठी माहिती, म्हणाल्या. 

पुणे: भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मी सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा केली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे,’ असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कायमच पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून ओरडतात आणि त्यांना चिथावणी देतात,’ असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. […]

अधिक वाचा..

उन्हाळी लागणे, थकवा- अशक्तपणापासून होईल सुटका, रोज प्या चांदीच्या ग्लासातून पाणी, पाहा का महत्वाचे…

पूर्वीच्या काळी राजे महाराजांच्या काळात चांदीची भांडी सहज पाहायला मिळायची. या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ आणि पाणी ग्रहण केले जात असतं. सध्या चांदीची भांडी अनेक घरांमधून लोप पावताना दिसत आहे. हल्ली चांदीच्या भांड्यामधून मुलांचे अन्नप्राशन केले जाते. असे म्हटले जाते की, चांदी आपल्या शरीराला निरोगी ठेवते. सध्याच्या काळात धातूऐवजी प्लास्टिक आणि स्टीलच्या भांड्यांना अधिक प्रमाणात वापरले जाते. […]

अधिक वाचा..

कोकण मराठी साहित्य परिषदेचा काही महत्त्वाची कारणे देत हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध

रत्नागिरी: राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदी विषयाची सक्ती नसावी, अशी भूमिका निर्माण झाली आहे. राजकारण्यांबरोबरच साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेने सुद्धा आता काही महत्त्वाची कारणे देत हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध दर्शवला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारिरीक आणि बौद्धीक क्षमतेचा विचार करता पहिलीपासून […]

अधिक वाचा..

कोरोना पुनरागमन; काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे उपाय

गेल्या तीन वर्षापासून आपण सर्वांनी कोरोना विषाणूपासून दिलासा अनुभवला आहे, परंतु काही भागांमध्ये प्रमुखांयाने मुंबई मध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काळजी घेणे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करणे ही काळाची गरज आहे. कोरोनाचा धोका आणि आपली जबाबदारी कोरोना विषाणू सतत बदलत आहे, ज्यामुळे त्याचे नवीन प्रकार उद्भवू शकतात. अशा वेळी, आरोग्याचे संरक्षण […]

अधिक वाचा..