मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारतात गॅस तुटवडा? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

इराण: हॉरमुझ स्ट्राईट परिसरात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना भारतातील इंधन स्थितीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. इराण कडून होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्याने अनेक कच्च्या तेलाची जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत असल्याची चर्चा […]

अधिक वाचा..

प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसांचे प्रेम आपल्यासाठी महत्वाचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठिशी उभा राहणारा, अन्यायाविरुद्ध लढणारा आणि भगव्याचे विचार पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे, म्हणूनच दररोज शिवसेनेत प्रवेश होत आहेत. प्रॉपर्टी किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचे प्रेम आपल्यासाठी महत्वाचे आहे, असा टोला शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. उबाठा गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी […]

अधिक वाचा..

सातारा बसस्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढील बाजूने ‘आऊट गेट’चा प्रस्ताव

सातारा: सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेससाठी पुढील बाजूने (पारंगे चौक) स्वतंत्र ‘आऊट गेट’ काढण्याचा सुधारित आराखडा तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वाची बैठक […]

अधिक वाचा..

राजकारणापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा

77 व्या प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन ठाणे: सत्तासंघर्ष आणि राजकारणापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा असतो. धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय न होऊ देता सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करणे हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस […]

अधिक वाचा..

SIM कार्डचा कोपरा कापलेला का असतो? जाणून घ्या यामागचे महत्त्वाचे तांत्रिक रहस्य

मुंबई: आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन आणि सिम कार्ड हे प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. कॉलिंग, इंटरनेट, बँकिंग, ओटीपी अशा अनेक गोष्टी सिम कार्डशिवाय अशक्य आहेत. मात्र सिम कार्डकडे नीट पाहिले तर एक गोष्ट हमखास लक्षात येते—त्याचा एक कोपरा कापलेला असतो. अनेकांना हा फक्त डिझाइनचा भाग वाटतो, पण प्रत्यक्षात यामागे एक महत्त्वाचे तांत्रिक […]

अधिक वाचा..

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी! तिरंगा फडकवण्यामागील महत्त्वाचा फरक

मुंबई: स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आपल्या सर्वांच्या बालपणातील गोड आठवणींशी निगडीत आहेत. शाळा-कॉलेजमध्ये पांढरे कपडे घालून मैदानात जमून तिरंग्याला सलामी देणे, नंतर मिळणाऱ्या चॉकलेट्सची मजा हे सगळं आजही मनात ताजं राहते. मात्र, या दोन राष्ट्रीय दिवसांवर राष्ट्रध्वज फडकवण्याची पद्धत आणि त्यामागील अर्थ वेगळा असतो, जे अनेकांना माहित नसते. ध्वजारोहण आणि ध्वज […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! e-KYC मधील चुका दुरुस्त होणार; अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई: राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन e-KYC प्रक्रियेमुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. जानेवारी महिन्यात अनेक पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा न झाल्याने नाराजी व्यक्त होत होती. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती देत, […]

अधिक वाचा..

पीएम किसान योजना! 22 व्या हप्त्यापुर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सध्या शेतकऱ्यांचे लक्ष 22ऱ्या हप्त्याकडे लागले असून, हा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख […]

अधिक वाचा..

संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे; मंत्री चंद्रकांतदादा पाटील

नागपूर: संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्वाचे असते. विविध पक्ष आपल्या विचारधारेप्रमाणे लोककल्याणाचे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असतात. सामान्य नागरीकांचे प्रश्न, समस्या, त्यांचे दु:ख मांडण्याचे काम पक्षीय संघटना करते. लोकशाहीत पक्षीय संघटना आणि पक्षातील अंतर्गत लोकशाही देखील तितकीच महत्वाची ठरते, असे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. विधानभवन येथे 51 व्या संसदीय अभ्यासवर्गात […]

अधिक वाचा..

सप्टेंबर महिना उजाडला; ऑगस्टचा हफ्ता मिळणार तरी कधी? मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या थेट बँकेत दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये. त्यामुळे या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर उजाडला […]

अधिक वाचा..