गावाजवळ उद्योग, युवकांच्या हाताला काम; ग्रामीण महाराष्ट्रासाठी ‘वन तालुका–वन इंडस्ट्रियल क्लस्टर’ची गरज
मुंबई : महाराष्ट्राची औद्योगिक वाटचाल देशात आघाडीवर असली, तरी या प्रगतीचा समान लाभ ग्रामीण महाराष्ट्राला मिळालेला नाही. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक या औद्योगिक पट्ट्यांमध्ये गुंतवणूक व रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असताना मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि राज्यातील अनेक ग्रामीण तालुक्यांमध्ये स्थानिक रोजगाराच्या संधींची कमतरता कायम आहे. परिणामी शिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांचे शहरांकडे स्थलांतर वाढत आहे. […]
अधिक वाचा..