जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वारस नोंदणीसाठी विशेष मोहीम

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन शिरूर (अरूणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि मा. जिल्हाधिकारी, पुणे व मा. उपविभागीय अधिकारी, शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात “जिवंत सातबारा मोहीम” राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मयत झालेल्या खातेदारांच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या वारसांची नोंद करण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (दि. १ एप्रिल ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत […]

अधिक वाचा..

राज्य सरकारच्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत 1 रुपयाही न देता अशी करा वारसनोंद

मुंबई: महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ ही विशेष मोहीम सुरू केली असून, यामध्ये तुम्ही आता सहजपणे व मोफत वारसनोंद करू शकता. कोणत्या कागदपत्रांची गरज आहे. वारसनोंदीसाठी अर्जासोबत पुढील कागदपत्रे तलाठ्यांना द्यावी लागतील 1) मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला 2) वंशावळीसह प्रतिज्ञापत्र 3) सरपंच व पोलिस पाटलांची स्वाक्षरी असलेले प्रपत्र-५ शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे नियम ग्रामीण […]

अधिक वाचा..