आनंद परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश! राष्ट्रवादीशी चर्चा करूनच निर्णय; उदय सामंत
मुंबई: माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करूनच करण्यात आला असून, यामुळे महायुतीत कोणताही वाद निर्माण झालेला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की, महायुतीतील सर्व मित्र […]
अधिक वाचा..