कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांच्या विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढत असल्या, तरी नव्या कामगार कायद्यांमुळे कामगारांच्या हक्कांबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी असून, ई-श्रम पोर्टलवर सुमारे १.८३ कोटी कामगारांची नोंदणी झाली आहे. यात महिलांचे प्रमाण […]
अधिक वाचा..