राज्यात वीज पडून मृत झालेल्या शेतकरी, शेतमजूरांना १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी 

मुंबई: राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यात जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू झाला की त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते ही मदत वाढवून द्यावी ही मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक येथे वीज पडून वृध्द दाम्पत्य जखमी, सुदैवाने चौदा वर्षांचा नातू बचावला

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे सोमवार (दि २९) मे जोरदार सुसाटयाचा वादळवारा सुटला होता.यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरु होता. त्यामुळे वढू बुद्रुक येथील शेतकरी उत्तम भंडारे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आणि नातू ओम हे तिघेही रानातून घरी येत असताना नातू ओम पळत घरी आला. परंतु उत्तम भंडारे आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई भंडारे […]

अधिक वाचा..