संविधानिक संस्थांचे नैतिक अध:पतन होत असताना साहित्याने निर्भय होण्याची गरज; अशोक वाजपेयी

मुंबई: एखाद्या समाजात वाचनसंस्कृती किती रुळली आहे त्यावर त्याची सांस्कृतिक पातळी किती उंचीची ते ठरते असे विचार संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ दादर येथील संस्थेच्या शारदा मंगल सभागृहात थाटात संपन्न झाला. यावेळी शरद पवार बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून […]

अधिक वाचा..

मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला

मुंबई: “ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केल. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे […]

अधिक वाचा..

अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रकाशक वाऱ्यावर!

मुंबई: वर्धा येथे ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे. मात्र साहित्य संमेलनामध्ये केवळ साहित्यिकाची गर्दी दिसत असून इथे जवळपास ३५० स्टॉल लागले आहेत. मात्र या स्टॉल धारकांना सोयी सुविधा देखील आयोजकांनी पुरवल्या नाहीत त्यामुळे स्टॉल धारकांमध्ये नाराजी आहे. सरकारने यावर्षी साहित्य संमेलना दोन कोटीचे अनुदान दिले आहे. इथे जवळपास ३५० स्टॉल आहेत […]

अधिक वाचा..

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रचारकी छाप मारून दुर्लक्ष

मुंबई: “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे याचे साहित्य प्रचारकी नव्हते,तेअभिजात साहित्य होते. त्यांच्या साहित्यातून त्यांनी जीवनमूल्ये आणि जगण्यातले वास्तव मांडले.शहरी, ग्रामीण जीवनातील व्यथा मांडत त्याला एक आयाम दिला, मात्र त्यांच्या साहित्यावर प्रचारकीचा शिक्का मारुन, समीक्षकांनी ते दुर्लक्षित केले असल्याची खंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयः […]

अधिक वाचा..