जे शहर ब्रिटिशांना शरण गेले नाही ते या कमळाला कसं शरण जाईल

सांगली: ब्रिटीशांना शरण न जाणाऱ्या स्व. वसंतदादा यांचे हे शहर आहे. जे शहर ब्रिटिशांना शरण गेले नाही ते या कमळाला कसं शरण जाईल ? हा विचार ध्यानी असू द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना केले. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..

मुंडेंनी कमळ सोडून घड्याळ हाती बांधलं

बीड: बीडच्या राजकारणात मोठा फेरबदल झाला आहे. बीडच्या वडवणीतील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी कमळ सोडून अजित पवारांचं घड्याळ हाती बांधलं आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश पार पडला. बाबरी मुंडे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे मानसपुत्र मानले जातात. राजाभाऊ मुंडे-बाबरी मुंडे हे मंत्री पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. बाबरी मुंडे यांचं […]

अधिक वाचा..

कमळाचे महत्व व फायदे

जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये तसेच भारतामध्ये धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व या वनस्पतीला प्राप्त झाले ती वनस्पती म्हणजे कमळ होय. एखाद्या वनस्पतीला धार्मिक महत्त्व प्राप्त होते, त्यावेळी ला ती वनस्पती अतिशय अतुलनीय असते. त्याबरोबर त्याचे अनेक फायदे सुद्धा असतात. कमळाचे शास्त्रीय नाव Nilumbo Nucifera आहे. कमळे आपल्या भारताचे राष्ट्रीय फूल आहे तसेच vietnam देशाचे सुद्धा ते राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

हसन मुश्रीफ यांच्या मनपातील कारभार्‍यांच्या हाती कमळ

कोल्हापूर: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आता इनकमिंग सुरू केले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या कारभार्‍यांसह काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मुबंईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पवार, राष्ट्रवादीचे उत्तम कोराणे, जसुराज्य शक्तीकडून विधानसभा लढविलेले संताजी घोरपडे यांच्यासह 16 […]

अधिक वाचा..

पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस

मुंबई: जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळेच हे सर्व सुरु असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले व आता लोकसभेतही असाच […]

अधिक वाचा..