‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये जबरदस्त ट्विस्ट! काव्याच्या अपघातानंतर पार्थचा मोठा निर्णय
जीवा-नंदिनीच्या प्रेमकथेची चाहत्यांकडून मागणी मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या रंगतदार वळणावर आली आहे. पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी यांच्या नात्यांभोवती फिरणाऱ्या या कथानकात अलीकडेच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. मालिकेत रम्या गुंडांना पैसे देऊन पार्थ आणि काव्यावर हल्ला घडवून आणते. त्याआधीच पार्थ आणि काव्याने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. हल्ल्यात काव्याच्या डोक्याला मार […]
अधिक वाचा..