महाराष्ट्रात विधान सभेची झालेली निवडणूक ही मॅच फिक्सिंग

नागपूर: महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती, या निवडणुकीत नेमकी काय झालं याचं सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले आहे. दम असेल तर यावर खुलासा करावा असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान, २०२४ लोकसभा निवडणुकी नंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांची वाढलेली […]

अधिक वाचा..

राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फिक्सिंगची चौकशी का करत नाही

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. अचानक वाढलेले मतदान हे अनौरस, बोगस असल्याने काँग्रेस पक्षाने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली पण चौकशी काही केली जात नाही. राहुल गांधी यांनी संसदेत व संसदेबाहेरही हा प्रश्न लावून धरला आहे. आज देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रात त्यांचा या विषयावर […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा आणि त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची शिफारस

कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी कायदा करून महाराष्ट्राने इतर राज्यांसाठी आदर्श निर्माण करावा-डॉ. नीलम गोऱ्हे  मुंबई: महाराष्ट्रातील वाढत्या गिग (कंत्राटी) व प्लॅटफॉर्म सेवा कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी ठोस कायदे व धोरणात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर यांच्याकडे केली आहे. निशा पनवर,डॉली गुप्ता,नीरजा भटनागर या सामाजिक विकास तज्ञ […]

अधिक वाचा..

सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणा-यांवर करावाई करा

मुंबई: सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौ-यावर असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणा-या अधिका-यांवर कठोर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून केली आहे. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरन्यायाधीश हे संविधानिक संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांचा अवमान […]

अधिक वाचा..

गौरवशाली ‘महाराष्ट्र दर्शन’ प्रदर्शनाचे काल माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: महाराष्ट्राची गौरवगाथा विषद करणारे ‘गौरवशाली महाराष्ट्र दर्शन’ या चित्रप्रदर्शनाचे उद्गाटन माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले. आपल्या संपन्न… समृद्ध… प्रेरणादायी महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास हा आपल्याला प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांपासून ते आपण प्रत्यक्ष आध्यात्मिक जीवनात कसं राहिलं पाहिजे याची प्रेरणा देणाऱ्या संतापर्यंत… यापुढे ही संत परंपरा या आधुनिक महाराष्ट्रामध्ये आमच्या नेत्यांपासून […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतीगृहे आणि शाळा चालविल्या जातात. तसेच […]

अधिक वाचा..

उठा, सज्ज व्हा! छ. संभाजीनगरसह महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी युद्धाची मॉकड्रील

संभाजीनगर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने उद्या (7 मे) छ. संभाजीनगरसह महाराष्ट्रात 16 ठिकाणी युद्धाच्या तयारीची मॉकड्रील आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे नागरी भागांमध्ये घ्यावयाची खबरदारी आणि उपाययोजना यांसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. उद्या महाराष्ट्रातील खालील शहरांमध्ये हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील आणि नागरिकांना ब्लॅक आऊट कसा […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय अप्रेंटीस योजनेत महाराष्ट्र प्रथम स्थानावर केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी केले

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन मुंबई: राष्ट्रीय शिकावू (अप्रेंटीस) उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल राहिल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिनंदन करून महाराष्ट्र दिनाच्याही शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांनी मंत्रालयात कौशल्य विकास विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील कौशल्य विकासाच्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट – 2025 चे उद्घाटन मुंबई: महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत.येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात व्हेव्ज परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून खास भेट

संभाजीनगर: 1 मे – महाराष्ट्र दिन* या खास दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता गरजू रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी मंत्रालयात हेलपाटे घालण्याची गरज उरणार नाही. कारण… मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आजपासून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाला असून यामुळे स्थानिक पातळीवरच मिळणार आर्थिक मदतीसाठी मार्गदर्शन वेळ, पैसा आणि मेहनत […]

अधिक वाचा..