Video: शिरूर तालुक्यात गोठ्याला मध्यरात्री भीषण आग; बैलगाडा शर्यतीतील दोन बैल होरपळले…

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे मध्यरात्री गोठ्याला भीषण आग लागून बैलगाडा मालकाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत बैलगाडा शर्यतीसाठी तयार केलेले दोन बैल गंभीररीत्या होरपळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी दुमाला येथील थोरातवस्तीतील गोरक्ष संतोष थोरात (वय २१) यांच्या मालकीच्या गोठ्याला सोमवार (ता. ९) रोजी मध्यरात्री सुमारे […]

अधिक वाचा..

महिंद्रा ग्रुपची विदर्भात १५०० एकरावर भव्य गुंतवणूक; हजारो रोजगाराच्या संधी निर्माण

मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आणखी एक ऐतिहासिक प्रकल्पाची भर टाकली आहे. कंपनीने विदर्भ आणि मराठवाडा प्रांतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची घोषणा केली असून, या प्रकल्पातून राज्यात हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात तब्बल १५०० एकर जमिनीवर उभारला जाणारा हा देशातील सर्वात मोठा वाहन व ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प असेल. […]

अधिक वाचा..

मेघालयातील ताशखाई कोळसा खाणीत भीषण स्फोट; किमान १० कामगारांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर

शिलाँग: मेघालयातील ताशखाई परिसरात असलेल्या एका कोळसा खाणीत भीषण स्फोट होऊन किमान १० कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, मेघालय पोलिस आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खाणीत अडकलेल्या इतर कामगारांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर […]

अधिक वाचा..

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल; रमेश चेन्नीथला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी टिळक भवन येथे आढावा बैठक संपन्न मुंबई: राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेस पक्षाने निवणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरु असून जेथे गरज असेल तेथे आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व […]

अधिक वाचा..

जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..