धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सांगली: वाळवा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथील जाहीर सभेत पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, सिंचन, उद्योग, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. “धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत” असा संदेश देत त्यांनी मतदारांना धनुष्यबाणासमोरील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित

पाणीपुरवठा, रस्ते, सुविधा आणि महिलांसाठी योजनांना प्राधान्य देणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा वाशीम: ज्या वेळी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहतात त्या वेळी शिवसेनेचा विजय निश्चित असतो. वाशिम-मालेगाव नगरपंचायतीसह कारंजा नगरपरिषदेचा नवीन विकासाचा अध्याय आता लिहिला जाणार आहे. विकासाचे राजकारण नव्हे तर विकासाचे समाजकारण करायचे असून आता थेट अॅक्शन मोडवर काम होईल, असे […]

अधिक वाचा..

कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बिया आहारात असणे फायद्याचे, पाहा किती उपयुक्त आहेत या बिया

कलोंजी म्हणजे काळ्या बिया ज्याला कांद्याच्या बियाही म्हटले जाते. आकाराने लहान पण आरोग्यदृष्ट्या अत्यंत प्रभावी असतात. भारतीय स्वयंपाकात ती मसाल्याच्या स्वरुपात वापरली जाते, पण तिचे औषधी गुण अतिशय मौल्यवान आहेत. या बिया आजकाल कमी वापरल्या जातात मात्र त्या आहारात असाव्यात कारण त्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतात. कलोंजीमध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात जी शरीरासाठी […]

अधिक वाचा..

ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती

मुंबई: ई-वाहन क्रांती म्हणजे केवळ वाहतूक क्षेत्रातील बदल नसून, स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबईच्या निर्मितीचा मार्ग आहे.पर्यावरणपुरक नव्या मुंबईची निर्मिती ही सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा बदल यशस्वी होईल असा विश्वास परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. मुंबईमध्ये आज “Wheels of Change – Understanding EV Adoption for Mumbai’s Auto & […]

अधिक वाचा..

म्हणजे वाघाचे पंजे हा नवा मराठी चित्रपट ३० मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार

शिरूर (अरुणकुमार मोटे): “म्हणजे वाघाचे पंजे” हा नवा मराठी चित्रपट ३० मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये या उत्सुकता निर्माण झाली आहे. साहस, नाट्य आणि सामाजिक संदेश असलेला हा विनोदी आणि आई मुलीच्या नात्यातील नाजूक बंध असलेला चित्रपट विविध नामांकित कलाकारांनी सजवलेला आहे. हा चित्रपट शिरूर येथील ओम्स आर्ट चे प्रमुख डॉ. संतोष पोटे […]

अधिक वाचा..

आमदारांना असमान निधी वाटप म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधीवर अन्याय; अंबादास दानवे

मुंबई: राज्यात सरकारकडून विरोधक आमदारांना निधीवाटपातून डावळले त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात आवाज उठविला. तसेच विधानसभा व विधानपरिषद आमदारांना असमान निधी वाटप करणे म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधींवर एकप्रकारे अन्याय होत असल्याचे दानवे म्हणाले. विधानपरिषदेच्या आमदार यांना ४६ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री यांनी माध्यामांना असमान निधी वाटप झालं नसल्याचं […]

अधिक वाचा..