थंडी म्हणजे सांधेदुखी आलीच हे ५ नियम लक्षात ठेवा, शरीर अजिबात आखडणार नाही

थंडीची चाहूल लागली की अनेकांना गुडघे, खांदे, पाठीचे किंवा मनगटाचे दुखणे वाढल्याचे जाणवते. विशेषतः ज्यांना संधिवात, जुनी इजा किंवा स्नायूंच्या वेदनांचा त्रास असतो, त्यांच्यासाठी हिवाळा त्रासदायक ठरतो. या दिवसांत शरीर आखडल्यासारखं वाटतं, हालचाल करणे कठीण होते आणि थोडं चाललं तरी वेदना वाढतात. पण नेमकं असं का होतं आणि यावर काय करायला हवं हे जाणून घेणं […]

अधिक वाचा..

मन शांत करण्याचे उपाय

दैनंदिन आयुष्यात आपण सगळेच बरेचदा सततची काळजी, भिती, चिंता, नकारात्मक विचार, नैराश्य यांसारख्या समस्यांना सामोरे जात असतो. अशा विचारांपासून पळण्याचा आपण जेवढा प्रयत्न करतो तेवढे ते अधिक प्रकर्षाने जाणवतात. ‘चिंता करायची नाही’ म्हटल्याने आपण चिंता करायचे थांबवू शकतो का? तर नाही. किंवा नकारात्मक विचार करायचे नाहीत असे ठरवले तरीही ते शक्य नाही. कारण आपल्या विचारांवर […]

अधिक वाचा..

अनवाणी हिरव्यागार गवतावर चालण्याचे असतात अनेक फायदे, मन होईल शांत आणि पाय राहतील मजबूत

काही अगदी साध्या कृती असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात. शरीराला फायदा देणार्‍या काही सवयींपैकी एक म्हणजे गवतावर अनवाणी चालणे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असे चालणे फार चांगले ठरते. हिरव्यागार गवतावर चालण्याचा फायदा होतो. कोणत्याही गवतावर चालू नका. फक्त कोवळ्या छान हिरवळीवर चालायचे. अनवाणी गवतावर चालण्याला ‘ग्राउंडिंग’ किंवा ‘अर्थिंग’ असेही म्हणतात. अनवाणी चालल्याने पायातील […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक मुंबई: राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक विषय म्हणून शिकवण्यात येत असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ या मूल्यमापनाच्या संकल्पनेचा विचार करुन आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये […]

अधिक वाचा..

मन स्थिर करणारं आसन भद्रासन

सर्वात श्रेष्ठ अशी चार आसने आहे, ती म्हणजे सिम्हमुद्रा, भद्रासन, पद्मासन आणि सिद्धासन. यातील भद्रासन हे शरीराला तणाव देणाऱ्या आणि पायांची नसे खेचणाऱ्या आसना पैकी एक महत्त्वाचे आसन आहे. सर्वप्रथम दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवून बसावे. पाठीचा कणा सरळ ताठ ठेवावा. त्यानंतर दोन्ही पाय दुमडून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवून ठेवावे आणि दोन्ही पाय […]

अधिक वाचा..

झोपताना डोक्यात अनेक विचार येतात, भरकटलेलं मन शांत करण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी

अनेक लोकांना वेगवेगळ्या कारणांनी रात्री झोप न येण्याची समस्या होते. जास्तीत जास्त लोकांना रात्री झोपेवेळी मनात वेगवेगळे विचार येतात, त्यामुळेही त्यांना झोप लागत नाही. मनात सतत वेगवेगळे विचार झोपेत खोळंबा घालतात. अशात रात्री लवकर झोप येत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी फ्रेशही वाटत नाही. तसेच आजारीही पडू शकता. डीप ब्रीदिंग… झोपण्याआधी डीप ब्रीदिंग एक्सरसाईज करून […]

अधिक वाचा..

मनाचा,भावनेचा,विचारांचा,स्वभावाचा आजाराशी संबंध असतो का

१).अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते. २).स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात. ३)अतिराग व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते. ४)अति ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो. ५) भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते. ६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुफुसाचे रोग होतात. ७) आपलं तेच खर / मी म्हणेन तीच पुर्व दिशा,अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्टता […]

अधिक वाचा..

शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे प्रकार कोणते

शारीरिक विश्रांती: आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणल जात. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग , स्ट्रेचिंग , मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते. मानसिक विश्रांती: दिवसभर दग दग करून आपण काहीसे चिडचीडे आणि विसरभोळे व्हायला सुरुवात होते. रात्री दमून […]

अधिक वाचा..

जनाची नि मनाची दोन्हीची लाज ठेवा, शिवनीती आचरणात कधी आणणार?

मुंबई: भीक नको कुत्रं आवर, नंगे से खुदा भी डरता है! अशा म्हणी वारंवार प्रकर्षाने केवळ महिलाच नाही तर पुरुषांच्या मनातही येत असतील. महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक सोहळे झाले, विधानसभेत महिला आमदाराच्या लक्षवेधी आल्या. अनेक मंत्री,सत्ताधारी व विरोधी पक्षी आमदार अनुपस्थित असलेले दिसले. चौथे महिला धोरण येण्याचा मार्ग सुकर झाला, पण आपण अजुनही धर्मिय आवरणात […]

अधिक वाचा..