पावसात भिजून-घाण पाण्यातून वाट काढत घरी आलात आणि लक्षण दिसल्यास लगेच डॉक्टरांकड जा

दडी मारुन बसलेला पाऊस अचानक सुरू झाला आहे. त्यानंतर तर राज्याच्या बऱ्याच भागात तुफानी पावसाला सुरुवात झाली. पाऊस आला की तो गारवा घेऊन येतो हे जरी खरे असले तरी, त्यासोबत होणारे डास आणि येणारी आजारपणं घरोघरी पाहायला मिळतात. पावसाळ्यात कधी दमट तर कधी उष्ण हवा असते. तर कधी अचानक हवेत गारवा येतो. हवामान, डास, ओलेपणा […]

अधिक वाचा..

शरीरात हे संकेत दिसताच वेळीच व्हा सावध, असू शकते हायपरटेंशनची समस्या 

हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेंशनची समस्या आजकाल खूप लोकांना होत आहे. ही एक अशी स्थिती आहे ज्यात धमण्यांमधून वाहणारं रक्त धमण्यांच्या आतील बाजूवर दबाव टाकतं. जास्त दबावामुळे ब्लड प्रेशर वाढतं. ज्यामुळे हायपर टेंशन होण्याचा धोका वाढतो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, पुरूषांमध्ये हायपर टेंशनची समस्या २४ टक्के आणि महिलांमध्ये २१ टक्के आढळून आली आहे. हायपरटेंशन या […]

अधिक वाचा..

प्रयागराजमध्ये माघ मेळ्यावरून वाद पेटला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस, आंदोलन तीव्र

प्रयागराज: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि माघ मेळा प्रशासन यांच्यातील मतभेद आता थेट आंदोलन आणि कायदेशीर नोटीशीपर्यंत पोहोचले आहेत. माघ मेळा प्रशासनाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नानस्थळी पालखीतून जाण्यास मज्जाव केला. या निर्णयाचा तीव्र निषेध करत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी […]

अधिक वाचा..

पीएम किसान योजना! 22 व्या हप्त्यापुर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सध्या शेतकऱ्यांचे लक्ष 22ऱ्या हप्त्याकडे लागले असून, हा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख […]

अधिक वाचा..

चंद्रपुरातील नवरगावच्या मथुरा ताई प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची संवेदनशील दखल

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे”; डॉ. नीलम गोऱ्हे नागपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे १९७२ मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या अत्याचार प्रकरणातील पीडिता मथुरा ताईंना आजही आयुष्याच्या उत्तरार्धात हालाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळताच विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संवेदनशील दखल घेत स्वतः नवरगावला जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. […]

अधिक वाचा..

सर्व शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाची सरकारी सूचना; फार्मर नसल्यास ‘या’ योजनांचा लाभ मिळणार नाही

आपल्या 7/12 वर नाव आहे का मग ताबडतोब जवळच्या सीएससी केंद्रावर जा आणि तुमचा फार्मर आय.डी.काढून घ्या.ह फक्त एक ओळखपत्र नाही – तर शेतकऱ्यांसाठी शेकडो सरकारी योजनांचे प्रवेशद्वार आहे! हे कागदपत्रे लागणार आधारकार्ड (लिंक केलेला मोबाईल नंबर आवश्यक) 7/12 किंवा 8 अ उतारा आधारकार्डला जोडलेला मोबाईल नंबर (OTP साठी) फार्मर आय.डी. म्हणजे काय ज्याप्रमाणे आधारकार्ड […]

अधिक वाचा..

आमदार शरद सोनवणेंना पक्षांतर बंदीची नोटीस; नक्की कारण काय

पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आमदार शरद सोनवणे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणे चांगलेच अंगलट आले आहे. आमदार सोनवणे यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी तक्रार ॲड विजय भिका कुऱ्हाडे यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्याकडे केला आहे. […]

अधिक वाचा..

पायांवर सूज, नखांमध्ये बदल दिसला तर वेळीच व्हा सावध

रक्त फिल्टर करण्यासोबतच फॅट कमी करणे आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर काढणे अशी कितीतरी महत्वाची कामं करण्यात लिव्हरची महत्वाची भूमिका असते. पण काही चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे लिव्हरसंबंधी अनेक समस्या आजकाल खूप वाढल्या आहेत. जर लिव्हरसंबंधी काही समस्या झाली तर शरीर योग्यपणे काम करत नाही. इतकंच नाही तर इतरही गंभीर आजारांचा धोका वाढतो. […]

अधिक वाचा..

सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी: रमेश चेन्नीथला

मुंबई: २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे […]

अधिक वाचा..
Adhalrao Patil Amol Kolhe

करंदी गावातील कार्यकर्त्यांना नोटीसा; शिवाजीराव आढळराव यांच्या आडुन नक्की वार करतंय कोण…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघात सध्या लोकसभा प्रचार शिगेला पोहचला असुन कार्यकर्त्यांनी आपल्या सभेत काही गोंधळ घालु नये यासाठी करंदी (ता. शिरुर) येथील डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच गावात आढळरावांच्या प्रचार दौऱ्यात उपस्थित राहण्यापासून नोटीस देऊन परावृत्त करण्यात आले. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आडून दुसरंच कोणीतरी वार तर करत नाही ना अशा […]

अधिक वाचा..