महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार! विकास, कायदा-सुव्यवस्था आणि शेतकरी हितावर शासनाचा भर

मुंबई: राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कायदा-सुव्यवस्था या सर्व क्षेत्रांत काम सुरू आहे. आमचा महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा ठाम निर्धार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई व परिसर झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून, त्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

सहावीच्या मुलीवर ॲसिड हल्ला; कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मुंबई: विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महिला व बालिकांवरील वाढत्या अत्याचारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत संगमनेरमधील सहावीतील विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थगन प्रस्तावाद्वारे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, इतकी भीषण घटना घडूनही आरोपी अजूनही मोकाट कसा आहे? पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला आहे का? […]

अधिक वाचा..

सलग दुसऱ्यांदा हत्याकांड! भांडुपमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मुंबई: गेल्या 24 तासांत मुंबईत घडलेल्या सलग दोन हत्याकांडांमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. मालाडमध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हत्येनंतर आता भांडुप परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. भांडुप परिसरात राहणाऱ्या शंकर प्रसाद ऊर्फ कली या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा भव्य रूट मार्च

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शांतता,व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरूर शहरात शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रूट मार्चमध्ये ५ पोलीस अधिकारी, ४० पोलीस अंमलदार तसेच RAF कंपनीचे १ अधिकारी व ४० जवान सहभागी झाले होते. हा रूट मार्च शिरूर पोलिस […]

अधिक वाचा..

उच्च न्यायालयाचा दणका: न्हावरा फाटा–करडे रस्ता रूंदीकरण प्रकरण “जैसे थे” परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश

शिरूर (अरुणकुमार मोटे): न्हावरा फाटा ते करडे या रा.मा.११८ रस्त्याचे रूंदीकरण एमआयडीसीकडून ७ मीटरवरून १५ मीटरपर्यंत सुरू करण्यात आले होते. मात्र, या कामासाठी कोणतीही कायदेशीर अधिग्रहण प्रक्रिया न राबवता शेतकऱ्यांच्या जमिनींवर थेट काम सुरू करण्यात आल्याने प्रभावित शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशामुळे सेना-मनसे युती होण्याआधीच तुटली?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. खास करुन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होईल असा दावा केला जात असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळेच आदेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय […]

अधिक वाचा..

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना

आमचा श्वास मराठी; मुंबईला जगाशी जोडतो आहोत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेला उत्तर मुंबई: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देतांना म्हणाले. यावेळी मराठी माणसासाठी महायुती सरकारने घेतलेल्या […]

अधिक वाचा..

सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी

मुंबई: राज्यात गुन्हेगारी, भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे धिंडवडे काढले. स्पर्धक कंपनीपेक्षा ३ हजारांहून अधिक कोटींची बोली बोलल्यानंतरही मेघा इंजिनिअरिंग कंपनीला ठाणे बोरिवली बोगद्याचे काम देणे, शालार्थ आयडी घोटाळ्यावर पांघरूण घालणे यावरून सरकारला खडे बोल सुनावतानाच शेतकरी आत्महत्यांसह अनेक […]

अधिक वाचा..

मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! त्या बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय

कराड: सर्व सामान्य लोक कष्ट करुन पैशांची जमवा जमव करुन गाड्या खरेदी करत असतात. पण आरटीओच्या एका चुकीमुळे गाडीमालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. असंच एक प्रकरण कराड मधील समोर आले आहे. कराड येथील कुलकर्णी यांनी सांगलीतून एक बाईक खरेदी केली होती. पण, आरटीओ कार्यालयाने वेळेत रजिस्टर केले नाही. उलट त्यांनाच उडवा उडवीची उत्तर दिली. यामुळे […]

अधिक वाचा..

स्थगिती आदेश असूनही बांधकाम सुरूच; प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

नगरपरिषद व बांधकाम व्यावसायिकांचे साटेलोटे उघड शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त अशा शिरूर-गोलेगाव रोडवरील माव्र्हल एम्पायर सोसायटीमध्ये सुरू असलेल्या बांधकामाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. गट नं. ३०९/१ या ठिकाणी तब्बल २ हेक्टर ४८ गुंठे जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामावर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांनी थेट स्थगिती आदेश दिला असतानाही, बांधकाम बेधडकपणे सुरूच ठेवण्यात […]

अधिक वाचा..