सामाजिक संघटनामुळे सर्व सामान्य व्यक्तींना मिळतोय न्याय: राहुल श्रीरामे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य यांसारख्या सामाजिक संघटना ह्या प्रशासन आणि सर्वसामान्य व्यक्ती यांच्या मधला दुवा असतात. या संघटना अनेक दुर्लक्षित झालेले सामाजिक विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणुन देतात त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळतो, असे प्रतिपादन पुणे शहराचे वाहतुक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले. ढोकसांगवी (ता. शिरुर) येथे नुकतेच भ्रष्टाचार विरोधी […]

अधिक वाचा..