अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम

स्वतंत्र चौकशीची अमोल मातेले यांची मागणी मुंबई: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण होऊनही केवळ सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांचेच प्रवेश पूर्ण झाल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून, संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. ॲड. मातेले यांनी […]

अधिक वाचा..