PM Kisan चा लाभ बंद झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू, नोंदणी कुठे आणि कशी करायची औरंगाबाद: केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे बंद झाला होता.आता अशा शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे. कागदपत्रातील चुका आधार-बँक लिंक नसणे जमिनीच्या नोंदीतील नावातील तफावत वारसाहक्क किंवा मालकी हस्तांतरण न झालेले प्रकरण या सर्व कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने नव्याने […]
अधिक वाचा..