भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा

महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या कूनितीची फळं महाराष्ट्र भोगतोय… मुंबई: भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या निवडणूक कूनितीची फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने व त्यांच्या भारतीय जनता […]

अधिक वाचा..

खमंग स्वस्त म्हणून आवडीने खाता पण हा पदार्थ ठरतोय आपल्या तब्येतीसाठी विष

आपल्या रोजच्या आहारात मैद्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. बेकरी प्रॉडक्ट्स, पिझ्झा, बर्गर, नूडल्स , समोसा, केक आणि बिस्किट्स आपण जास्त खातो. पण या सगळ्यांमध्ये सामान्य आणि समान असणारा घटक म्हणजे मैदा. पांढरा, मऊ आणि दिसायला निरुपद्रवी वाटणारा हा पदार्थ खरंतर आपल्या शरीरासाठी विष आहे. मैदा म्हणजे गव्हातील तत्व काढून तयार होणार पदार्थ. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्ससारखे […]

अधिक वाचा..

दहीमध्ये मीठ किंवा साखर टाकले तर ते विष बनते का

आपल्यापैकी अनेकांना मीठ किंवा साखर घालून दही खाण्याची सवय असते. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की ही सवय धोकादायक आहे कारण मीठ किंवा साखर घातल्याने दही विष बनते, या दाव्याचे सत्य काय आहे ते जाणून घेऊया. अलीकडे एकच चर्चा रंगली आहे की दही खायचे असेल तर नेहमी गूळासोबतच खावे. जेव्हा मायक्रोस्कोपच्या साहाय्याने दही पाहिल्यावर त्यात असंख्य जीवाणू […]

अधिक वाचा..

कधी आणि कोणी कॉफी पिऊ नये; एक घोट पिण सुद्धा विष बनू शकत

तणाव आणि निद्रानाश कॉफीमध्ये कॅफिन आढळतं, जे तणाव किंवा झोपेच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकतं. कॅफिन मज्जासंस्था सक्रिय करते आणि हृदयाचे ठोके वाढवते. त्यामुळे तणाव जाणवू शकतो. झोपण्यापूर्वी कॉफी प्यायल्याने निद्रानाश होऊ शकतो. लोहाची कमतरता  शरीरात लोहाची कमतरता असल्यास चुकूनही कॉफी पिऊ नये. कॉफीमुळे लोह शोषण्यात अडथळा निर्माण होतो. विशेषतः जेव्हा ती एखाद्या पदार्थासोबत […]

अधिक वाचा..

धातूचा चमचा मधात ठेवणे विषारी ठरू शकत का; जाणून घ्या कस…

धातूचा चमचा मधाच्या भांड्यात बुडवू नये असे सांगितले जाते. अगदी पूर्वीच्या काळापासून आयुर्वेदाचा हा नियम घरोघरी पाळला जातो. यामागचे कारण म्हणजे धातूमुळे मधावर प्रक्रिया होऊन ते विषारी बनू शकते किंवा त्याचे आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. धातूचा चमचा मधात काही क्षण वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे, मध किंचित आम्लयुक्त आहे आणि हे खरे आहे की ॲसिड धातूंवर […]

अधिक वाचा..

भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा; नाना पटोले

मुंबई: भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नासह तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विषारी सर्पदंशाने शेतकऱ्याच्या गाईचा काही क्षणात तरफडून मृत्यू…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील वागदरे वस्ती नजीक घोणस या जातीच्या सापाने हरीभाऊ वागदरे यांच्या दुभत्या जर्शी गायीच्या तोंडास चावल्याने काही मिनीटातच त्या गाईचा सापाच्या विष बाधेने तरफडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वागदरे वस्तीत राहणारे गिताराम हरिभाऊ वागदरे यांचा नातू ओंकार हा नेहमी प्रमाणे जनावरे, शेळ्या घेऊन जवळील उसाच्या शेतीनजीकच्या मोकळ्या रानात […]

अधिक वाचा..