मजुर, मुकादम व कारखाने यांच्यात करारासंदर्भातील कायदा लवकरात लवकर आणावा

ऊसतोड महिला मजुरांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत सखोल चर्चा मुंबई: ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नांवर आज विधान परिषदेच्या सभागृहात लक्षवेधी सूचना मा आ श्रीमती उमा खापरे यांनी मांडली,मा आ चित्रा वाघ,मा आ मनीषा कायंदे यांनी देखिल आपली भुमिका मांडली. या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यामध्ये तातडीने बैठक घेऊन ऊसतोड मजुर विशेषतः […]

अधिक वाचा..

पीडित तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करा

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मांजरेवाडी गावात ११ एप्रिल रोजी एका महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व खून प्रकरणात उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीत त्यांनी पोलीस प्रशासनाला आरोपीविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. ही अमानुष घटना मांजरेवाडीतील नवनाथ मांजरे (वय २९) […]

अधिक वाचा..

केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांसह चाळींच्या पुनर्विकासासाठी लवकरात लवकर ना हरकत प्रमाणपत्र घेऊ

मुंबई: मुंबईत एका बाजूला विकास होतोय परंतु वन जमिनी आणि केंद्र सरकारच्या ज्या जमिनी आहेत तेथील पुनर्विकास रखडला आहे. केंद्र सरकारशी समन्वय साधून सरकारला भुमिका घ्यावी लागेल. केंद्राच्या अखत्यारीत ज्या जागा आहेत त्यावर असणाऱ्या झोपडपट्ट्या, चाळीच्या पुनर्विकासा संदर्भात सरकारने भुमिका मांडावी, असा प्रश्न भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात उपस्थित केला. त्याला गृहनिर्माण […]

अधिक वाचा..

कॅन्सर वेदनांवर विजय शक्य

कॅन्सर म्हटला कि डोळ्यासमोर येतो एक कोपर्या मधला बिछाना, जर्जर झालेला एक देह आणि या संपूर्ण वेळेत त्या शरीरालाहोणार्या असह्य वेदना,त्या वेदना बघवत नाहित म्हणुन पोटच्या पोराच्या किंवा सख्या आईबापाच्या मृत्युची देवाकडे प्रार्थना करणारे जीवलग.अंगावर काटायेणारं हे द्रुश्य बघुन कॅन्सर पेक्षा त्यातून निर्माण होणार्या वेदनांचा विचार करून माणुस गर्भगळित होतो. हे सत्य आहे कि कॅन्सर […]

अधिक वाचा..

बीड सरपंच हत्येतील आरोपींना लवकरात लवकर अटक करा; अंबादास दानवे

नागपूर: बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती आज 289 अनव्ये दानवे यांनी सभागृहात मांडली. या गंभीर हत्येत राज्य […]

अधिक वाचा..

नाल्यांचे अधिकाधिक खोलीकरण करून पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्या….

मुंबई: मुंबईतील सुमारे २२०० कीमी लांबीच्या नाल्यांची सफाई व्यवस्थित आणि खोलपर्यंत केल्यास यंदा पावसाळ्यात पाणी साचण्यापासून मुंबईकरांना होणारा त्रास वाचेल. त्यामुळे किती मेट्रीक गाळ काढला यापेक्षा मुंबईत पाणी कुठे तुंबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष जागेवर जात आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला. दुपारी […]

अधिक वाचा..

नुकसान ग्रस्तांना रहेमान फाउंडेशनने मदत करत दिला सर्व धर्म संभावतेच आदर्श संदेश

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील तलाव फुटल्याने काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडल्याची घटना घडली असताना पुण्यातील रहेमान फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट देत नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देत आधार दिला आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे मागील आठवड्यात झालेल्या पावसामध्ये तलाव फुटून गावठाणात पाणी गेल्याने अनेक घरातील साहित्य वाहून […]

अधिक वाचा..