अळू्ची कंद म्हणजे बटाटा आहे तरी कसा 

अळूच्या पानांबरोबरच अळू्च्या कंदाचा म्हणजेच अळकुडी /अरवीचा वापरही होतो. हा कंद पचायला जड, शरीराला पोषक, वातूळ आहे. आमसूल टाकून मीठाच्या पाण्यात उकडून तसाच खायला छान लागतो. उकडलेल्या अळकुड्या सोलून भाजी केली जाते. अशा या अळवाच्या कंदभाजीने जर अजीर्ण झाले तर तांदुळाचे धुवण म्हणजे तांदुळ धुतलेले पाणी हे औषध. अळकुडी म्हटल्याबरोबर त्याच्याच जातकुळीतल्या बटाट्याची आठवण झालीच […]

अधिक वाचा..

बटाट्याचे पराठे, पोहे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का…

सकाळी नाश्त्याला आपल्यापैकी बरेच जण पोट भरून खाणं पसंत करतात, तर याउलट काही जण काहीच न खाणं पसंत करतात. आपल्यातील अनेक जण सकाळी ब्रेड-आम्लेट, पोहे असे पदार्थ किंवा डब्यासाठी पोळी बनवली असेल तर ती चहाबरोबर खाणं पसंत करतात. त्यामुळे आज आपण बटाट्याचे पराठे, पोहे, ब्रेड-आम्लेट यांसारख्या आवडत्या पदार्थांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो हे […]

अधिक वाचा..

अळूची पाने आरोग्यासाठी वरदान हे फायदे जाणून घ्या…

अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदातही याचे महत्व सांगण्यात आले आहे. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. या भाजीचे कोणते फायदे आहेत, जाणून घेवूयात. हे आहेत फायदे  ब्लड प्रेशर: ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही. वजन: यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. […]

अधिक वाचा..