वनक्षेत्र अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी- डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई: राज्यातील वनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) यासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात हरित लवादाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले असून, याबाबत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यातील अनेक […]

अधिक वाचा..

दात किडू नये म्हणून घरगुती उपाय

आपण चेहऱ्याचे, केसांचे सौंदर्य याकडे पुरेपूर लक्ष देतो. पण चेहऱ्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या दातांकडे मात्र आपण पुरेस लक्ष देत नाही. दातांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे ही सर्वात मोठी समस्या असल्याचे दिसते. यासाठी न चुकता वेळच्या वेळी दात घासणे, दात दुखत असतील तर डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेणे यांसारख्या गोष्टी नियमित व्हायला हव्यात. बजाज फिनान्स, सेव्हइन, शॉप से, […]

अधिक वाचा..

ऑनर किलिंग राेखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी

मुंबई: आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून .अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुना पर्यंतच्या घटना घडतात. ऑनर किलिंग राेखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी हे एक पान खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोकाही टळेल

अ‍ॅटी-ऑक्सिडेंट्स खायच्या पानात अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याचं काम करतात. तसेच याने शरीरात बॅज कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत मिळते. तसेच पानात काही असेही गुण असतात ज्यामुळे लिव्हरचं कामही सुधारतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं. हृदय निरोगी राहत खायच्या पानामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि इतरही अनेक पोषक तत्व […]

अधिक वाचा..

मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना कराव्यात; विजय वडेट्टीवार 

नागपूर: नवी मुंबईत दोन विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटना गंभीर आहेत. यावरून मुलांना किती मानसिक तणाव आहे हे लक्षात येते. वाढती स्पर्धा, अभ्यासक्रमाचे ओझे अशा कारणांनी या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. नवी मुबंईती दोन […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅक का येतो आणि तो कसा टाळायचा?

खराब जीवनशैलीमुळे आजकाल तरुणांमध्ये हृदयाच्या समस्या वाढल्या आहेत. पण काही चाचण्या वेळेवर केल्या तर हृदयविकाराच्या झटक्याने होणारे नुकसान टाळता येते. डॉ. पोरवाल यांनी हृदयविकाराच्या उपचारासाठी किती खर्च येतो आणि गरीब नागरिक सुविधांचा लाभ घेऊन उपचार कसे मिळवू शकतात हे सांगितले. हृदयविकारांबाबत देशात काय स्थिती आहे? आपल्या देशात लोकसंख्या जास्त आहे, यासोबतच मानसिक ताण, मधुमेह, धूम्रपान, […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी; अंबादास दानवे 

मुंबई: फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास, बेरोजगारांना रोजगार देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. २६० अनव्ये प्रस्तावावर भाषण करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांप्रती हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या पाहता सरकारच डोक ठिकाणावर येण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले. मोठया […]

अधिक वाचा..

मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यावर मुलांना जाण्यास रोखण्यासाठी पालिका कर्मचारी नियुक्ती करावेत…

मुंबई: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथील समुद्रात सायकांळच्या सुमारास पोहायला गेलेली 5 मुले समुद्रात आलेल्या भरतीच्या लाटेत खोल पाण्यात ओढली जावून बुडून त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यादिवशी समुद्रात भरती असल्याने मुलाना खोल पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते समुद्रात अर्ध्या किमी आतमध्ये ओढले गेल्याने त्या चार मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावरील अपघात रोखण्यास उपाययोजना करा

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे प्रशासनास निर्देश शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे अहमदनगर महामार्गावरील वाढलेल्या रहदारीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खराडी चौक ते शिरुर घोडनदी पूल या मार्गावर विविध उपाययोजना करण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. पुणे अहमदनगर महामार्ग हा पुणे जिल्ह्यासह अहमदनगर व मराठवाडा […]

अधिक वाचा..

हृदयाचं ब्लॉकेज, इतर हृदयाचे आजार होऊ नये यासाठी करा हे उपाय…

आजकाल हृदयाचे त्रास, ब्लॉकेज असे आजार पण वाढत आहे, हे होऊ नये या साठी लसूण खूप फायदेशीर आहे गावरान असेल तर उत्तम, थोडा तिखट असतो. १) लसूण सकाळी एक लसूण पाकळी चावून खा. संद्याकाळी एक लसूण पाकळी चावून खा. पंधरा दिवसामध्ये हृदयाचे ब्लॉकेज निघते हे सगळ्यांनी केले तरी फायदा आहे लसणाचा भाजी मध्ये अवश्य वापर […]

अधिक वाचा..