पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. संतुलित आहार घेतला तरच मेंदुचं आरोग्य चांगलं राहतं. असं केलं नाही तर तुमच्या मेंदुचं आरोग्य बिघडतं. कारण पोट आणि मेंदू यांच्यात खास संबंध असतो. पोटाच्या समस्या थेट मानसिक आरोग्यावर प्रभाव पाडतो. यात सगळ्यात घातक […]

अधिक वाचा..

डेंग्यू पासून बचाव कसा करावा

सध्या पावसाळा सुरु असल्याने ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. डेंग्यू ताप, डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग रोग आहे. डब्यातील साचलेले पाणी, टाकून दिलेले टायर आणि पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्या खराब असणे यासारखे घटक डासांच्या वाढीस कारणीभूत ठरतात. कमकुवत रोगप्रतिकारक क्षमता असणारे लोक, लहान मुले आणि वृद्ध लोक डेंग्यूच्या संसर्गास बळी पडतात. जेव्हा संक्रमित डास […]

अधिक वाचा..

आपण आजारीच पडू नये यासाठी काही 10 सोपे पण प्रभावी उपाय

१) सकस आहार  रोज ताजं, घरचं शिजवलेलं खा. साखर, मैदा, तळलेले पदार्थ कमी ठेवा. रोज फळं, भाज्या, डाळी, दूध/दही घ्या. २) पाणी योग्य प्रमाणात दिवसाला ८-१० ग्लास गरम/कोमट पाणी प्या. प्लास्टिक बाटली ऐवजी स्टील/कॉपर वापरा. ३) नियमित झोप  रात्री १०-११ पर्यंत झोपा, ७ तास झोप आवश्यक. ४) व्यायाम/योगा रोज ३० मिनिटं चालणं, योगा, प्राणायाम करा. […]

अधिक वाचा..

ओव्हरइटिंग टाळण्यासाठी घरगुती उपाय

ओव्हरईटिंग म्हणजेच अति खाल्ल्यामुळे वजन तर वाढतेच पण त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. अनेक वेळा आपण विचार न करता अति खातो. पण जेवण करण्यापूर्वी काही सवयी लावून तुम्ही ही समस्या टाळू शकता. उपाशी राहू नका उपाशी राहिल्याने किंवा जेवण स्किप केल्याने तुम्हाला जास्त भूक लागते, ज्यामुळे जास्त खाण्याचा धोका वाढतो. हेल्दी […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक बसविण्याची नागरीकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पुणे-अहिल्यानगर मार्गावर, विशेषतः नवीन प्रशासकीय इमारत व शिरूर पोलिस ठाण्यासमोरील चौकात, वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब समोर आली आहे. सदर मार्गावर अपघाताची संभाव्यता लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक व सिग्नल यंत्रणा बसविण्याची जोरदार मागणी नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात निलेश […]

अधिक वाचा..

मतदार याद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी काँग्रेसची समिती

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती उपाय सुचवणार मुंबई: विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यात विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली पण यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

महिलांमधील स्तन कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी उपाय

स्तनाचा कर्करोग होण्यापासून कोणताही आहार वा पथ्य बचाव करू शकत नसले तरी कर्करोग होण्याचे प्रमाण कमी करण्यात मुख्य घटक वा भूमिका पोषणाची आहे. तुम्हाला याचे निदान झाले तरीही, योग्य आहार आणि पोषण सांभाळल्यास बराच फरक पडून उपचारांमध्येदेखील सुधारणा होते. लक्षात ठेवण्यासारखे योग्य आहार येथे देत आहोत अळशीच्‍या बिया  अळशीच्‍या बियांच्या तेलामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातचे बाहुले, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला

संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मतदान वाढले कसे? निवडणूक आयोग उत्तर का देत नाही मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा […]

अधिक वाचा..

दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा; मंत्री अतुल सावे

मुंबई: राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मंत्रालयात आज बैठक घेण्यात आली. यावेळी दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर यांच्यासह राज्यातील प्रमुख […]

अधिक वाचा..

कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लावणाऱ्या ६ गोष्टी, बघा तुमचही काही चुकतय का

हल्ली आपण आजुबाजुला पाहातच आहोत आणि कित्येक जण स्वत:च्या अनुभवातूनही हे लक्षात घेत आहेत की सध्याच्या काळात कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत आहेत. बीपी, मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, लठ्ठपणा, विस्मरण, पाठदुखी, गुडघेदुखी, केस पांढरे हाेणं, थकवा येणं असे कित्येक त्रास हल्ली कमी वयातच मागे लागत आहेत. यासाठी अशा काही गोष्टी जबाबदार आहेत ज्या आपण रोजच्यारोज […]

अधिक वाचा..