मुलांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना कराव्यात; विजय वडेट्टीवार 

नागपूर: नवी मुंबईत दोन विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटना गंभीर आहेत. यावरून मुलांना किती मानसिक तणाव आहे हे लक्षात येते. वाढती स्पर्धा, अभ्यासक्रमाचे ओझे अशा कारणांनी या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. नवी मुबंईती दोन […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅक का येतो आणि तो कसा टाळायचा?

खराब जीवनशैलीमुळे आजकाल तरुणांमध्ये हृदयाच्या समस्या वाढल्या आहेत. पण काही चाचण्या वेळेवर केल्या तर हृदयविकाराच्या झटक्याने होणारे नुकसान टाळता येते. डॉ. पोरवाल यांनी हृदयविकाराच्या उपचारासाठी किती खर्च येतो आणि गरीब नागरिक सुविधांचा लाभ घेऊन उपचार कसे मिळवू शकतात हे सांगितले. हृदयविकारांबाबत देशात काय स्थिती आहे? आपल्या देशात लोकसंख्या जास्त आहे, यासोबतच मानसिक ताण, मधुमेह, धूम्रपान, […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास बेरोजगारांना रोजगार देण्यास सरकार अपयशी; अंबादास दानवे 

मुंबई: फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास, बेरोजगारांना रोजगार देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. २६० अनव्ये प्रस्तावावर भाषण करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांप्रती हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या पाहता सरकारच डोक ठिकाणावर येण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले. मोठया […]

अधिक वाचा..

मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यावर मुलांना जाण्यास रोखण्यासाठी पालिका कर्मचारी नियुक्ती करावेत…

मुंबई: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथील समुद्रात सायकांळच्या सुमारास पोहायला गेलेली 5 मुले समुद्रात आलेल्या भरतीच्या लाटेत खोल पाण्यात ओढली जावून बुडून त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यादिवशी समुद्रात भरती असल्याने मुलाना खोल पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते समुद्रात अर्ध्या किमी आतमध्ये ओढले गेल्याने त्या चार मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावरील अपघात रोखण्यास उपाययोजना करा

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे प्रशासनास निर्देश शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे अहमदनगर महामार्गावरील वाढलेल्या रहदारीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खराडी चौक ते शिरुर घोडनदी पूल या मार्गावर विविध उपाययोजना करण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. पुणे अहमदनगर महामार्ग हा पुणे जिल्ह्यासह अहमदनगर व मराठवाडा […]

अधिक वाचा..

हृदयाचं ब्लॉकेज, इतर हृदयाचे आजार होऊ नये यासाठी करा हे उपाय…

आजकाल हृदयाचे त्रास, ब्लॉकेज असे आजार पण वाढत आहे, हे होऊ नये या साठी लसूण खूप फायदेशीर आहे गावरान असेल तर उत्तम, थोडा तिखट असतो. १) लसूण सकाळी एक लसूण पाकळी चावून खा. संद्याकाळी एक लसूण पाकळी चावून खा. पंधरा दिवसामध्ये हृदयाचे ब्लॉकेज निघते हे सगळ्यांनी केले तरी फायदा आहे लसणाचा भाजी मध्ये अवश्य वापर […]

अधिक वाचा..

हरभरावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव रोखण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

शिक्रापूर (शेरखान शेख): ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून घाटे अळीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना कराव्यात असे आवाहन पुण्याचे कृषि सह संचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण […]

अधिक वाचा..