महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच

भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी व मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी नसून, सर्व कायदेशीर तरतुदींनुसारच निवडणुका पार पडल्या आहेत. आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 6 कोटी 40 लाख 87 हजार 588 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. सकाळी 7 ते […]

अधिक वाचा..

पत्रकार सुरक्षा कायदा आणि त्यातील तरतुदी

पत्रकार सुरक्षा कायदा आणि त्यातील तरतुदी काय आहेत यांचा आढावा घेतला आहे कायद्याचे अभ्यासक वैभव चौधरी यांनी ‘महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७’ म्हणजेच पत्रकार संरक्षण कायदा. असा कायदा करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. हा कायदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..