भरती प्रक्रियेतील नव्या सुधारणांवरून राज्यात वाद; सामाजिक प्रतिनिधित्व धोक्यात येण्याची भीती
मुंबई: राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या “भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा” धोरणावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विविध सामाजिक संघटना, अभ्यासक आणि बहुजन प्रतिनिधींनी या सुधारणांमुळे प्रशासनातील सामाजिक प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त केली आहे. सरकारकडून प्रशासन अधिक कार्यक्षम, वेगवान आणि एकसंध करण्यासाठी भरती प्रक्रियेत बदल सुचविण्यात आले आहेत. त्यामध्ये काही संवर्गांचे विलिनीकरण, संयुक्त गट […]
अधिक वाचा..