संवादाची संस्कृती जपूया; महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचे भान ठेवूया

मुंबई: महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक, विचारवंत आणि लोकशाही मूल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना लोकहित, न्याय आणि सुसंस्कृत राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये समाजमनात रुजवली. या समृद्ध वैचारिक परंपरेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात आज सार्वजनिक चर्चेचा दर्जा […]

अधिक वाचा..