‘एकत्र कुटुंब, सुखी कुटुंब’ फक्त चौकटीपुरतेच उरले?

मालमत्तेच्या वादांमुळे ‘एकत्र कुटुंब’ संकल्पना धोक्यात मुंबई: ‘एकत्र कुटुंब, सुखी कुटुंब’ ही संकल्पना आता केवळ घोषवाक्यापुरतीच उरली आहे की काय, असा प्रश्न निर्माण होईल इतपत देशभरात मालमत्तेचे वाद वाढताना दिसत आहेत. एकेकाळी पिढ्यानपिढ्या एकत्र राहणारी भारतीय कुटुंबं आज जमिनीच्या तुकड्यासाठी आणि घराच्या वाटणीसाठी न्यायालयाच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, आज दर तिसऱ्या कुटुंबात मालमत्तेवरून […]

अधिक वाचा..

जाधवांना मुहूर्त सापडेना, शिरूरचा रस्ता मात्र सावरेना!

खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर–मलठण या अत्यंत वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या मार्गावरील शेकडो खड्डे मागील अनेक दिवसांपासून वाहनचालक व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ आश्वासनांची पेरणी सुरू असून प्रत्यक्षात मात्र अर्धवट काम करून संपुर्ण दुरुस्तीचा मुहूर्त काही केल्या लागत नसल्याची स्थिती निर्माण […]

अधिक वाचा..

ऑक्सिजन बेड असूनही ते ग्रामीण रुग्णालय कित्येक महिन्यांपासून बंदच

ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरु करण्याची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे भव्य ग्रामीण रुग्णालय असून त्या ठिकाणी तब्बल तीस ऑक्सिजन बेड असताना केवळ कर्मचाऱ्यांअभावी ग्रामीण रुग्णालय बंद असल्याने सदर रुग्णालय तातडीने सुरु करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांनी केली असून वेळ प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील […]

अधिक वाचा..