उरलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी लक्षात ठेवा ४ नियम

आपल्यापैकी अनेकांच्या घरात फ्रीज आहे. स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. पदार्थ ताजे, फ्रेश आणि खराब होऊ नये म्हणून सहजपणे आपण फ्रीजचा वापर करतो.पण अनेकदा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा ते टिकून राहण्याऐवजी खराब होतात. शिजवलेले अन्न खराब होऊ नये म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. यामध्ये पदार्थ ताजे राहण्यास मदत होते. पण अन्नपदार्थ ठेवताना आपण काळजी घ्यायला […]

अधिक वाचा..

भजी-वडे-पुऱ्या तळताना लक्षात ठेवा २ सोप्या गोष्टी, तेलकट खाल्लं तरी पोट बिघडणार नाही…

तळलेले पदार्थ खाणे आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. म्हणून हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. कधी पापड-कुरडई, भजी, वडे, सामोसा, पुऱ्या असे काही ना काही आपण तळलेले खात असतो. बाहेर खाण्यापेक्षा घरी खाणे चांगले म्हणून आपण हे पदार्थ घरी करतो. मात्र तळलेले जास्त खाणे चांगले नाही आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

तरुण व ज्येष्ठांसाठी लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

1) बीपी: 120/80 2) नाडी: 70 – 100 3) तापमान: 36.8 – 37 ४) श्वास : १२-१६ 5) हिमोग्लोबिन: पुरुष -13.50-18 महिला – 11.50 – 16 6) कोलेस्टेरॉल: 130 – 200 7) पोटॅशियम: 3.50 – 5 8) सोडियम: 135 – 145 9) ट्रायग्लिसराइड्स: 220 10) शरीरातील रक्ताचे प्रमाण: PCV 30-40% 11) साखरेची पातळी: मुलांसाठी (70-130) […]

अधिक वाचा..

अरे शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंग कोश्यारीच पार्सल घरी पाठवा

मुंबई: अरे शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंग कोश्यारीचं पार्सल घरी पाठवा. काळ्या टोपीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय… तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय… राज्यपाल हाय हाय… अशा गगनभेदी घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सीएसएमटी येथे जोरदार आंदोलन केले. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आज […]

अधिक वाचा..