मृत जवानांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत; १० दिवसांत मार्केट पूर्ववत करण्याचे शिंदेंचे निर्देश

ठाणे: ठाण्यातील गावदेवी मार्केटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या जवान आणि सुरक्षारक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमी झालेल्या दोन अग्निशमन जवानांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी केली. गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना […]

अधिक वाचा..

आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार

औरंगाबाद: भारतामध्ये वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढला असला तरी आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सामान्य जनतेसाठी मोठा आधार बनली आहे. आता या योजनेत मोठा बदल करून आधी मिळणारे 5 लाखांचे कव्हर वाढवून 10 लाख रुपये करण्यात आले आहे. चला तर मग संपूर्ण माहिती पाहूया. आयुष्मान भारत म्हणजे काय ही केंद्र सरकारची महत्वाची आरोग्य विमा योजना […]

अधिक वाचा..

ATM कार्डवर मिळतो 10 लाख रुपयांचा विमा! क्लेम करण्यासाठी आहे सोपी प्रोसेस

संभाजीनगर: अनेकांना माहितीच नाही पण ATM कार्ड असलेल्या खातेदारांना मिळतोय ₹10 लाखांपर्यंत अपघाती विमा काय आहे या योजनेत खास अपघाती मृत्यूवर मिळतो लाभ कोणतीही प्रीमियम भरायची गरज नाही केवळ कार्ड वापर चालू असणं आवश्यक महत्त्वाची अट म्हणजे… मृत्यूपूर्वीच्या ६० दिवसांत किमान एक व्यवहार (ATM / PoS / Online) केलेला असावा. क्लेम करताना लागणारी कागदपत्र मृत्यू […]

अधिक वाचा..

राज्यात वीज पडून मृत झालेल्या शेतकरी, शेतमजूरांना १० लाख रुपयांची मदत देण्यात यावी 

मुंबई: राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यात जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू झाला की त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते ही मदत वाढवून द्यावी ही मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा […]

अधिक वाचा..