सभागृहाचे कामकाज स्थगित करुन जनतेच्या प्रश्नावरील चर्चा सत्ताधाऱ्यांनी टाळली

गॅस दरवाढ, महागाई, शेतकरी प्रश्नांवर विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी मुंबई: खासदार संजय राऊत यांनी विधानमंडळाबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. विधीमंडळाचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, तो राज्याच्या जनतेचाही अपमान आहे. भाजपाने त्यासंदर्भात हक्कभंग ठराव आणला होता. सभागृहात कोणाचाही विरोध नव्हता. अध्यक्षांनी यावर तातडीने निर्णय द्यावा व जनतेचे प्रश्नही महत्वाचे आहेत […]

अधिक वाचा..

पावसाळी अधिवेशनात आक्रमक विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी

मुंबई (शीतल करदेकर): आक्रमक विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी’ असेच काहीसे चित्र पावसाळी अधिवेशनात सलग तिसऱ्या दिवशीही दिसले. आमदार अपात्रतेबाबतचा, दागी मंत्री व आमदार भाजपासोबत जाऊन शुर्चिभूत झाले काय…? हातपाय तोडण्याची जाहीर भाषा करणारे आमदार प्रकाश सुर्वे, सरकारी कर्तव्यात असणाऱ्यांवर हात उचलणारे आमदार  संतोष बांगर, मंत्री संजय राठोड आणि शिवसेनेवरील अधिकाराबाबत कोर्टात  चाललेली लढाई  या सर्व पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचे पारडे कमजोर झाल्याचे […]

अधिक वाचा..