कोणता आजार असल्यावर जास्त मीठ खाण टाळल पाहिजे

मीठ आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय कोणतंही अन्न टेस्टी लागत नाही. पण मीठ जास्त खाल्लं तरी समस्या होतात आणि कमी खाल्लं तरी सुद्धा. त्यामुळे मीठ योग्य प्रमाणातच खाल्लं पाहिजे. पण असेही काही आजार असतात ज्यात मीठ कमी खावं किंवा पूर्णपणे टाळावं लागतं, कारण जास्त मीठ शरीरावर खूप वाईट परिणाम करू शकते. खाली जाणून […]

अधिक वाचा..

चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात ‘हे’ आजार

आरोग्य भारतात मिठाचा जास्त वापर ही एक मोठी समस्या बनली आहे. ICMR-NIE शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे लोकांना हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हृदयरोग आणि किडनीच्या समस्या उद्भवत आहेत. शास्त्रज्ञांनी ही समस्या कमी करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ते कमी सोडियम असलेल्या मीठाच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत. पंजाब आणि तेलंगणामध्ये तीन वर्षांचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे, […]

अधिक वाचा..

रोजच्या जेवणात सैंधव मीठ वापरा

1) सैंधव मीठात इलेक्र्टोलाइटसचे प्रमाण सामान्य मीठापेक्षा कमी असते. यामुळे हाडांचा ठिसूळपणा, सांधूदुखी या समस्या दूर राहण्यास मदत होते. शरीराला प्रमाणापेक्षा जास्त इलेक्ट्रोलाइटस मिळाले तर हाडांचे दुखणे त्रास देऊ शकते, त्यामुळे आहारात सैंधव मीठाचा वापर करावा. 2) ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींना नियमितपणे सैंधव मीठाचे सेवन करावे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. […]

अधिक वाचा..

दहीमध्ये मीठ किंवा साखर टाकले तर ते विष बनते का

आपल्यापैकी अनेकांना मीठ किंवा साखर घालून दही खाण्याची सवय असते. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की ही सवय धोकादायक आहे कारण मीठ किंवा साखर घातल्याने दही विष बनते, या दाव्याचे सत्य काय आहे ते जाणून घेऊया. अलीकडे एकच चर्चा रंगली आहे की दही खायचे असेल तर नेहमी गूळासोबतच खावे. जेव्हा मायक्रोस्कोपच्या साहाय्याने दही पाहिल्यावर त्यात असंख्य जीवाणू […]

अधिक वाचा..

कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा’?

भाजपा युती सरकारकडून शेतकरी व लाडक्या बहिणींची घोर फसवणूक, मते घेऊन सत्तेत आले आणि विसरले मुंबई: जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत […]

अधिक वाचा..

दातांना खालून किड लागली? १ चुटकी मिठासोबत हा पदार्थ दातांना लावा, लगेच निघेल बाहेर किड

दातांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे दातांच्या सर्वाधिक समस्या उद्भवतात. दात किडले असतील आणि आपण त्याकडे दुर्लक्ष केले त्रास अधिक वाढत जातो. दातांमध्ये वेदना होणं, हिरड्यांमधून रक्त येणं, दात पिवळे पडणं, तोंडातून दुर्गंध येणं अशी लक्षणं जाणवतात. अशा स्थितीत दातांची किड आणि कॅव्हिटीजपासून तुम्ही त्रस्त असाल तर काही पदार्थांचा टिथ केअर रूटीनमध्ये समावेश करून दातांची […]

अधिक वाचा..

मीठ, साखरेतील मायक्रो प्लास्टिक किती धोकादायक

बाटलीबंद पाणीच कायम:- पिणाऱ्या लोकांमध्ये मायक्रो प्लास्टिक कणांची संख्या वर्षाला ९०००० ने वाढली. या अभ्यासातून असे लक्षात आले की मायक्रो प्लास्टिक शरीरात प्रवेश करण्याचे प्रमाण किती जास्त आहे. हे सर्व घडण्याचे कारण म्हणजे प्लास्टिकचा वाढलेला वापर. यातील ९०६ प्लास्टिक पॅकेजिंगशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे तर उर्वरित ३३७७ संबंधित असण्याची काही प्रमाणात शक्यता आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..

जास्त मीठ खाण्याचे दुष्परिणाम 

चिमुटभर मिठाने खाण्यात चव येते किंवा बिघडते. मीठ खाण्याविषयी अनेक संभ्रम आहेत. तसे पाहिले तर मीठ खाण्यात वाईट असे काही नाही, मात्र चुकीच्या प्रमाणात मीठ खाल्ले तर मात्र गडबड होऊ शकते. योग्य प्रमाणात मीठ खाण्याने चयापचय क्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. मीठामुळे शरीराची आर्द्रताही टिकून राहाते. परंतु हे योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. आपल्या शरीरासाठी मीठाचे […]

अधिक वाचा..

एक महिना मीठ खाण सोडल तर काय होईल

एक महिना मीठ खाणं सोडलं तर.? १) वजन होईल कमी  मीठ खाणं सोडल्यावर सगळ्यात आधी तुमचं वजन कमी होईल. जेव्हा तुम्ही एक महिना मीठ खाणं सोडता, तेव्हा तुमच्या शरीराला कमी खाण्याची सवय लागते. ज्यामुळे पोट आणि कंबरेवरील चरबी कमी होते. पण तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, जर वजन फार जास्त कमी होत असेल […]

अधिक वाचा..

सैंधव मीठ खाल्ल्याने दूर होतील हे आजार

सैंधव मीठ समुद्र किंवा तलावाचे खारे पाणी बाष्पीभवन झाल्यावर ते रंगीबेरंगी स्फटिक सोडतात. यापासून सैंधव मीठ तयार केले जाते. हे एक प्रकारचे खनिज आहे, जे अन्नासाठी उपयुक्त बनवण्यासाठी कोणत्याही रासायनिक प्रक्रियेची आवश्यकता नाही. त्याला हिमालयीन मीठ, रॉक सॉल्ट, लाहोरी मीठ असेही म्हणतात. सैंधव मिठात 90 हून अधिक खनिजे आढळतात. हे मॅग्नेशियम आणि सल्फरचे बनलेले आहे. […]

अधिक वाचा..