समृद्धी मार्गावर 100 दिवसात 900 अपघात तर 31 जणांचा मृत्यू…
समृद्धी महामार्ग की अपघातांचा सापळा… औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते. हा महामार्ग सुरु होऊन आज 100 दिवस झाले. या कालावधीत महामार्गावर छोटे मोठे 900 अपघात झाले तर या अपघातामध्ये 31 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. धक्कदायक बाब म्हणजे 46 टक्के अपघात हे मेकँनिक […]
अधिक वाचा..