लष्करी अधिकाऱ्याच्या धाडसामुळे पुण्यात भीषण अपघातातून चालकाचे प्राण वाचले

कारमधील लाखो रुपयांची रोकडही सुरक्षित पुणे: पुणे शहरात माणुसकी, धैर्य आणि कर्तव्यभावनेचं दर्शन घडवणारी एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. वानवडी परिसरात झालेल्या भीषण अपघातात नाल्यात कोसळलेल्या कारमधील चालकाचे प्राण लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ जीव वाचवला नाही तर कारमध्ये असलेली लाखो रुपयांची रोकडही सुरक्षितपणे चालकाकडे सुपूर्द केली. […]

अधिक वाचा..

भारताची थट्टा करू नका, त्यांनीच आपल्याला वाचवले; हर्षा डी सिल्वा

मुंबई: अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५०% टॅरिफ लादल्यानंतर, श्रीलंकेने आपल्या शेजाऱ्याच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे. भारत-अमेरिका वाढत्या व्यापार तणावावरील संसदीय चर्चेत, कोलंबो जिल्ह्याचे खासदार हर्षा डी सिल्वा यांनी टीकाकारांना श्रीलंकेच्या सर्वात कठीण आर्थिक दिवसांमध्ये भारताच्या उदारतेची आठवण करून दिली. “भारतावर हसू नका. ते अडचणीत आहेत म्हणून त्यांची थट्टा करू नका कारण जेव्हा आपण अडचणीत होतो तेव्हा […]

अधिक वाचा..

अपहरणकर्त्यांच्या दोन गटातला ‘तो’ वाद, शरणू हांडेचा जीव पोलिसांच्या चतुराईमुळे वाचला

सोलापूर: भाजप आमदार गोपीचंदपडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे याला जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या अपहरणामुळे एकच खळबळ उडाली. दिवसाढवळ्या झालेल्या या अपहरणामुळे सोलापूरजिल्हा अक्षरशः हादरून गेला. ज्यावेळी अपहरणकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळी मुख्य आरोपी अमित सुरवसे हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा कट्टर समर्थक असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. 2021 […]

अधिक वाचा..

कानात हेडफोन घालून रुळ ओलांडणाऱ्या महिलेला वाचयला गेला, पण…

मोरिवली: स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तरुण पिढीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासोबतच हेडफोनचा वापरही वाढला आहे. अनेकजण काम करताना, प्रवास करताना किंवा अगदी रस्त्यावर चालतानाही हेडफोन लावून असतात. मात्र, अंबरनाथ येथे हेडफोनच्या वापरामुळे एका तरुणीचा आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मोरीवली गावाजवळ घडली आहे. नेमक काय घडल […]

अधिक वाचा..

इनामगावचे उपसरपंच सुरज मचाले यांनी वाचवले शेततळ्यात बुडणाऱ्या पाच शाळकरी मुलांचे प्राण…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पाबळ येथे काही दिवसांपुर्वी दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच इनामगाव (ता.शिरुर) येथे शेततळ्यात पोहायला गेलेली पाच शाळकरी मुलं बुडत असताना येथील उपसरपंच सुरज मचाले यांनी प्रसंगवधान राखत दाखवलेल्या धाडसामुळे हि पाच मुलं बुडताना वाचली आहेत. या पाच मुलांपैकी दोन सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे सुरज मचाले […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक येथे वीज पडून वृध्द दाम्पत्य जखमी, सुदैवाने चौदा वर्षांचा नातू बचावला

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे सोमवार (दि २९) मे जोरदार सुसाटयाचा वादळवारा सुटला होता.यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरु होता. त्यामुळे वढू बुद्रुक येथील शेतकरी उत्तम भंडारे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई आणि नातू ओम हे तिघेही रानातून घरी येत असताना नातू ओम पळत घरी आला. परंतु उत्तम भंडारे आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई भंडारे […]

अधिक वाचा..

शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही…

मुंबई: शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले. राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या […]

अधिक वाचा..

आता मृत कुळांच्या वारसांचा होणार उद्धार

मुंबई: मृत कुळांच्या वारसांच्या नोंदी नसल्याने त्यांना जमिनींच्या मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, आता या वारसांच्या नोंदी कब्जेदार हक्कांतर्गत होणार असल्याने त्यांना मालकी हक्क मिळून महसूल नजराणा भरल्यास जमिनींची विक्रीही करता येणार आहे. आठवडाभरात ही नोंदणी सुरु होणार आहे. ई-फेरफारप्रणाली सुरु झाल्यानंतर इतर हक्कांमधील कुळांच्या वारसांच्या नोंदी केल्या जात नव्हत्या. त्या नोंदी करण्यासाठीची […]

अधिक वाचा..

त्यांच्या संवेदनशील पणामुळे वाचला “कबुतराचा” जीव

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आजच्या धावपळीच्या युगात रस्त्यावर एखादा गंभीर अपघात झाला तर बघ्यांची गर्दी होते. ज्याचा अपघात झालाय त्याचा जीव वाचविण्यापेक्षा मोबाईल मध्ये फोटो काढणाऱ्यांचीच संख्या जास्त असते. जिथं माणसाची हि अवस्था तिथं प्राणी, पक्षी यांचा कोण विचार करतो…? परंतु महावितरणच्या एका संवेदनशील कर्मचाऱ्यामुळे शिरूर तालुक्यातील १७ गावांचा विद्युत पुरवठा तात्पुरता बंद करून विद्युत […]

अधिक वाचा..