रात्रीच जाणवणारी ‘ही’ लक्षणं सांगतात मोठ्या आजारांची भीती

झोप एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप महत्वाची ठरते. कारण जेव्हा आपण झोपत असतो तेव्हा शरीर स्वत:ला रिपेअर करण्यात आणि एनर्जी स्टोर करण्यास बिझी असतं. पण जर यादरम्यान काही वेगळी लक्षणं दिसत असतील तर ही केवळ झोपेत अडथळा नाही तर आरोग्यासंबंधी काही समस्या असू शकतात. हृदय, किडनी आणि लिव्हर जर योग्यपणे काम करत नसेल तर रात्री […]

अधिक वाचा..

निळी नख असू शकतात गंभीर आजाराची लक्षण

बदलत्या हवामानामुळे किंवा कोणत्यातरी कारणामुळे नखांचा रंग बदलतो. थोड्या वेळासाठी नखं नीळसर दिसणं हे सामान्य आहे. मात्र, सतत नखांचा रंग नीळसर वाटत असेल तर ते आरोग्याच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. यामागे काही विशिष्ट आजार लपलेले असू शकतात. नखं नीळसर का होतात नीळे नख हे शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. या स्थितीला सायनोसिस म्हणतात. […]

अधिक वाचा..

चुकूनही खाऊ नका कच्ची अंडी, आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

अनेकांना नाश्त्यामध्ये अंडी खायला आवडते. विशेषतः स्वतःच्या आरोग्याबद्दल जास्त सजग असणारे लोक प्रोटीनचा चांगला स्त्रोत म्हणून आहारात अंडी खातात. अंडी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जातात. वेगवेगळे पदार्थ अंड्यापासून तयार केली जातात. पण, अनेक लोक कच्ची अंडी खातात. ते चांगलं की वाईट, हेच जाणून घ्या. तज्ज्ञांच्या मते अंड्यामध्ये जीवनसत्वे (व्हिटामिन ए, व्हिटामिन बी २, व्हिटामिन बी १२, […]

अधिक वाचा..

शिरुरमधील रुबी हॉल संलग्न हॉस्पिटलवर गंभीर आरोप आयुष्यमान कार्ड असुनही गोरगरीबांची आर्थिक लुट…?

शिरुर (तेजस फडके): शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असतानाही अपघातग्रस्त गोरगरीब रुग्णांकडुन बळजबरीने हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार शिरुर येथे उघडकीस आला आहे. अपघातग्रस्तांना मोफत उपचार नाकारत हजारो रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात शिरुर येथील रुबी हॉल क्लिनिक (ग्रँट मेडिकल फाउंडेशन संलग्न) आणि […]

अधिक वाचा..

घोड धरण परिसरात बेकायदा वृक्षतोडप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यावर गंभीर आरोप

प्रशासकीय यंत्रणेत खळबळ शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकारात पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता वैभव काळे हा अधिकारी थेट घटनास्थळी उपस्थित असून झाडे तोडण्याच्या कारवाईत सक्रीय सहभाग घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. घटनास्थळी काळ्या रंगाची “महाराष्ट्र शासन” अशी […]

अधिक वाचा..

पुणे–नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी गंभीर; राज्य महामार्ग पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे–नगर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आता गंभीर बनली असून नागरिकांनी राज्य महामार्ग पोलिसांवर तसेच जिल्हा वाहतूक शाखेवर निष्क्रियतेचे आरोप केले आहेत. वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापुर, रांजणगाव गणपती, खंडाळे माथा, एल &टी फाटा, कारेगाव अशा ठिकाणी दररोज दोन – दोन कि.मी.भर लांब कोंडीची पुनरावृत्ती होत आहे. नागरिकांच्या मते, “राज्य महामार्ग पोलिसांचे […]

अधिक वाचा..

मुंबईतील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणा – रुग्णांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ठाम इशारा

मुंबई: मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महानगरात आरोग्यसेवा ही नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत समोर आलेले प्रकार हे फक्त निष्काळजीपणाचे नाहीत तर रुग्णांच्या जीवाशी केलेला थेट खेळ आहे.प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले व मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी उपआयुक्त (आरोग्य), श्री. शरद उखाडे यांची भेट घेऊन खालील तिन्ही गंभीर मुद्द्यांवर […]

अधिक वाचा..

रुपाली चाकणकरांच्या गंभीर आरोपांनंतर खडसेंचंही मोठं विधान

जळगाव: पुण्यातील खराडी येथे फ्लॅटवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापेमारी करत मोठी कारवाई केली होती. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हेही अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याचप्रकरणात प्रांजल खेवलकरांबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा धक्कादायक माहिती समोर आणल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार […]

अधिक वाचा..

फक्त ४ भाज्या नियमित खा; पोटात पडणारी आग- आतड्यांना सूज हे गंभीर आजार राहतील दूर

आतड्यांची समस्या जसे की, सूज किंवा अल्सर जंक फूडूस किंवा तळलेल्या पदार्थांमुळे होतात. एकदा का आतड्यांमध्ये काही बिघाड झाला तर अन्न पचन होत नाही आणि हळूहळू शरीरातील इतर अवयव सुद्धा निकामी होऊ लागतात. म्हणजे पुढे जाऊन जीवाला धोका होतो. त्यामुळे आतड्या हेल्दी ठेवण्यासाठी काय करावं किंवा आतड्यांसाठी कोणत्या भाज्या फायदेशीर असतात हे जाणून घेऊ. आम्ही […]

अधिक वाचा..

हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

अखेर मुख्यमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा मुंबई: संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहार प्रकरणात मोठया प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या प्रकरणी अंबादास दानवे सभागृहात आक्रमक झाले. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी विट्स हॉटेल चालवत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. […]

अधिक वाचा..