कान्हूर मेसाई मध्ये पाण्याची गंभीर समस्या परंतु राजकीय नेत्यांची फक्त आश्वासन

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील कान्हूर मेसाई मध्ये पाण्याची गंभीर समस्या असताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने दीर्घकालीन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच ही शेकडो वर्षांची समस्या कायम आहे. पाण्याची समस्या कायम सुटेल असा आशावाद वाटू लागला होता. अनेकांची सत्ता आली आणि गेली मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी कोणीही सोडवू शकले नाही. मध्यंतरीच्या […]

अधिक वाचा..

कंत्राटी पोलीस भरती हा विषय गंभीर; उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे  

मुंबई: कंत्राटी पोलीस भरती या विषयावर गंभीर मुद्दे  मांडले आहेत. एकीकडे आपण कंत्राटी कामगार हितासाठी काय करता येईल यावर विचार व काम  करतोय. यावर सरकरने सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे. याबाबत सभागृहात चर्चा करावी, असे निर्देश उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी दिले. आज नियम २८९ अनव्ये कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे […]

अधिक वाचा..

सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर; पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे….

मुंबई: भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांचे आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. पुलवामामध्ये ४० जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला आणून दिले असता मोदींनी गप्प राहण्यास सांगितले, या मलिक यांच्या […]

अधिक वाचा..

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; संभाजीनगरचे 6 जणांचा जागीच मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी..

औरंगाबाद: समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि. बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहाजण जागीच ठार झाले. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन-11 मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली […]

अधिक वाचा..
pune nagar road accident

पुणे-नगर रस्त्यावर गंभीर अपघातात एकाच कुटुंबातील चार जण मृत्यूमुखी

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील फलकेमळा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक बसल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असुन त्यात आजी, आजोबा, सुन आणि नात यांचा समावेश आहे. याबाबत अश्विन सुदाम भोंडवे (वय 35 वर्षे) रा. डोमरी, ता.पाटोदा, जि. बीड यांनी रांजणगाव MIDC येथे फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या गावातील कचरा प्रश्न गंभीर

ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांच्या भावनेचा होतोय छळ शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) हे गाव शिरुर तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे गाव असून गावामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य मोहीम न राबवता त्यास चुकीचे वळण दिले जात असल्याचा प्रकार समोर येत असून ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांच्या भावनेचा छळ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा रातीस खेळ चाले: कसा तो पहा

रात्रीच्या वेळेस पेटविला जातोय धोकादायक कचरा शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याची समस्या गंभीर बनत असून ग्रामपंचायतच्या वतीने या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता चक्क सदर कचरा रात्रीच्या सुमारास धोकादायक पद्धतीने पेटविला जात असल्याने तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीचा रातीस खेळ चाले असे म्हणण्याची वेळ आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) हे शिरुर […]

अधिक वाचा..