मुंबई मेट्रोत युवक काँग्रेसची NEET पेपरफुटीविरोधात जनजागृती मोहीम; भाजप सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई मेट्रोमधून प्रवास करत NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी रॅकेटविरोधात संताप व्यक्त करत भाजप सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांपर्यंत पोहोचत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी NEET पेपरफुटी […]

अधिक वाचा..

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी झोपेतून उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत लोक फोनचा वापर करतात. जास्तीत जास्त लोक रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवतात. काही लोक अलार्मसाठी फोन जवळ घेऊन झोपतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं त्यांच्यासाठी फारच नुकसान कारक असत. मोबाईल फोनमधील […]

अधिक वाचा..

तहसील कार्यालयांत दलालांचे जाळे? आमदार अस्लम शेख यांचा गंभीर आरोप; चौकशीचे महसूल मंत्र्यांचे आश्वासन

मुंबई: राज्यातील तहसील कार्यालये दलाल आणि भ्रष्टाचार्‍यांचा अड्डा बनल्याचा गंभीर आरोप आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केला. उत्पन्नाचे दाखले, डोमिसाईल व इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी अधिकारी आणि दलाल यांचे संगनमत असून विद्यार्थी व पालकांकडून १५ ते २० हजार रुपयांपर्यंत वसुली होत असल्याचा दावा त्यांनी केला. तहसील कार्यालयांतील भ्रष्टाचाराचे विदारक वास्तव मांडताना शेख म्हणाले की, उत्पन्न […]

अधिक वाचा..

पुण्यात काँग्रेस कार्यालयावर हल्ला; भाजपवर गंभीर आरोप

पुणे: पुण्यात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध’ चा ‘मा’ करण्यात आला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे मी सांगितले होते. त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला,” असा आरोप संबंधित नेत्याने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर चाल […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६: दिव्या शिंदेचा मोठा खुलासा; पत्रकार परिषदेत मांडल्या गंभीर आरोपांची मालिका

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दिव्या शिंदे हिला घरातून अचानक बाहेर काढल्यानंतर प्रेक्षकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून बिग बॉसने दिव्याची हकालपट्टी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, घराबाहेर आल्यानंतर दिव्याने पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. घरातून बाहेर पडताच तिच्या […]

अधिक वाचा..

माजी आमदार राम सातपुते यांचा ‘हत्या कट’चा गंभीर आरोप; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर बोट

सोलापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंग मोहिते पाटील यांना ‘मास्टरमाईंड’ ठरवले आहे. या आरोपांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. ‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’चा प्रयत्न; सातपुते […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी ६’मध्ये खळबळ! टास्कदरम्यान राकेश बापटचा रुचिता जाधववर गंभीर आरोप

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या प्रचंड चर्चेत असून प्रत्येक एपिसोडमध्ये नवे वाद आणि ड्रामा पाहायला मिळतोय. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये कॅप्टन्सीसाठी झालेल्या टास्कदरम्यान घरात मोठा वाद उफाळून आला. कॅप्टन्सीसाठी खेळण्यात आलेल्या ‘बीबी पापड फॅक्ट्री’ या टास्कदरम्यान अभिनेता राकेश बापट आणि रुचिता जाधव यांच्यात जोरदार वाद झाला. याच टास्कमध्ये रुचिताने माझ्या अंगावर धाव […]

अधिक वाचा..

सांधेदुखी वाढली तर होतात गंभीर आजार, थकवा आळस कमी करण्यासाठी पाहा सोपे उपाय

आजकाल लहान वयातही अनेकांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. चालताना, उठताना, बसताना किंवा हात-पाय वाकवताना वेदना होणे, जडपणा जाणवणे अशी लक्षणे दिसतात. सांधे हे दोन हाडांना जोडणारे महत्त्वाचे भाग असून त्यावर संपूर्ण शरीराचा भार अवलंबून असतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास सांधेदुखीची समस्या वाढू शकते. सांधेदुखी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वय वाढल्यावर हाडांमधील गादीसारखी असलेली कार्टिलेज […]

अधिक वाचा..

कोरड्या ओठांवरुन जीभ फिरवणं पडेल महागात! होऊ शकतो ‘लीप सिकींग सिंड्रोम’चा गंभीर आजार

हिवाळ्याच्या गुलाबी थंडीसोबतच आपल्या शरीरात अनेक बदल जाणवू लागतात, यातील सर्वात पहिला परिणाम आपल्या नाजूक ओठांवर होतो. ओठ कोरडे पडले की आपण नकळतपणे त्यावर जीभ फिरवतो. आपल्याला वाटते की यामुळे ओठांना थंडावा मिळेल आणि ते ओले राहतील, पण खरी समस्या इथूनच सुरू होते. ओठांवरुन वारंवार जीभ फिरवण्याची ही छोटीशी सवय ओठांचे नैसर्गिक सौंदर्य हिरावून घेऊ […]

अधिक वाचा..

राहुल गांधींच्या भाषणावर मोदी सरकारचा अडथळा; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई: चीनच्या सीमेवरील कारवायांबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत महत्त्वाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असतानाही मोदी सरकारने त्यांना बोलू दिले नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर टीका करत सरकारवर संसदेच्या नियमांचे उल्लंघन करून हुकूमशाही पद्धतीने वागल्याचा आरोप केला आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले, “देशाचे माजी लष्करप्रमुख […]

अधिक वाचा..